आसनसोल (बंगाल) येथे महिलेची छेड काढणार्या दोघा पोलिसांना अटक
अशा पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करून कठोर शिक्षा करणे आवश्यक !
अशा पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करून कठोर शिक्षा करणे आवश्यक !
काँग्रेसच्या राज्यात सरकारी शाळेतील मुलीही असुरक्षित ! याविषयी सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा का बोलत नाहीत ? शिक्षकाच्या नावाला कलंक असलेल्या या सर्व आरोपींना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा सरकारने दिली पाहिजे !
महिलांच्या सुरक्षिततेसमवेत महिला सक्षमीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी सर्वच क्षेत्रांत महिलांचा ५० टक्के सहभाग असणे आवश्यक आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी व्यक्त केले.
तक्रार नोंदवण्यास नकार देणार्या पोलिसांना नोकरीतून कायमचे काढून टाकून त्यांना कायद्याचे पालन न केल्यावरून कारागृहात टाकले पाहिजे !
विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने भाजपची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी संबंधित मंत्र्याला मंत्रीमंडळातून त्वरित काढून टाकावे, अशी मागणी पंचायतमंत्री आणि अनिवासी भारतीय आयुक्तांनी बैठकीत केली.
महाविकास आघाडी सरकारच्या २ वर्षांच्या कार्यकाळात राज्यात महिला आणि युवती यांवर वाढलेल्या अत्याचारांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती केळकर बोलत होत्या.
‘महिलांकडे एक वस्तू म्हणून पहाणारे हे आरोपी नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. आरोपी पॅरोल किंवा फर्लोसाठी अर्ज करू शकत नाहीत, असेही नमूद केले आहे.
पीडित महिलेवरील अत्याचाराच्या चौकशीची प्रक्रिया अनेक मास चालते. ही चौकशी एका आठवड्यात पूर्ण व्हावी, यासाठी ‘वन स्टॉप प्लेस’ ही योजना राबवण्यात येणार आहे.
हिंदु मुलींनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमानी झाल्यास आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन आत्मबल संपन्न झाल्यावरच त्यांचे धर्मांधांपासून रक्षण होणे शक्य आहे !
‘आज स्त्रियांना समानाधिकार मिळाला. समानतेची वागणूक मिळावी; म्हणून अनेक दंडविधी (कायदे) झाले; परंतु स्त्रियांवरचे अत्याचार आणि बलात्कार थांबले नाहीत.