केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांचे ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाविषयी विधान

थिरूवनंतपूरम् (केरळ) – मी ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट पाहिलेला नाही; पण शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व ज्यांचे आहे, त्यांनी याकडे लक्ष द्यावे. केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडत असतील, तर त्याविरोधात पावले उचलण्याचे दायित्व राज्य सरकारचे आहे.
The Kerala Story विवाद पर केरल गवर्नर आरिफ मोहम्मद भी कूदे, कहा- ‘लव-जिहाद हुआ तो’#TheKerelaStory #ArifMohammedKhanhttps://t.co/qqiLL2cjNW
— Hindustan (@Live_Hindustan) May 5, 2023
‘द केरल स्टोरी’ हा प्रचाराच्या उद्देशाने बनवलेला चित्रपट आहे’ या आरोपांवर मी भाष्य करू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान या चित्रपटाविषयी व्यक्त केली.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदुत्वाचा पुन्हा एकदा जागर करण्यासाठी, हीच ती योग्य वेळ !
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
भीमाशंकर भाविकांसाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला !
‘शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’तील शिक्षिका आणि प्राचार्य यांच्या चौकशीची मागणी !
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार