संपादकीय : युवतींचे अपहरण !
हिंदूंनो, मुली आणि महिला यांना सुरक्षितता अनुभवायला मिळण्यासाठी रामराज्याची आवश्यकता जाणा !
हिंदूंनो, मुली आणि महिला यांना सुरक्षितता अनुभवायला मिळण्यासाठी रामराज्याची आवश्यकता जाणा !
मुलींना आईने पूजा करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिली होती, त्याची त्या प्रतिदिन पूजा करतात म्हणून अनाथाश्रमातील कर्मचार्यांनी मारहाण करून भगवान श्रीकृष्णाची मूर्ती फोडली.
उत्तरप्रदेश सरकार जे करू शकते, ते अन्य राज्ये का करू शकत नाहीत ? हिंदूंचे रक्षण करणे, हे त्यांचे दायित्व नाही, असे त्यांना वाटते का ?
दाऊद याने तिचे पोट आणि पाठ यांच्यावर वार केले. तिच्या गुप्तांगावर वार करण्यात आले, तसेच तिचे स्तन कापण्यात आले.
अंबादास दानवे पुढे म्हणाले की, या प्रकरणी आम्हाला राजकारण करायचे नाही. आरोपीचा शोध चालू आहे. आरोपी वाचणे शक्य नाही. नवी मुंबई पोलीस त्यांचे काम करत आहेत.
समाजातील वाढती वासनांधता आणि विकृत मानसिकता यांचा परिणाम !
ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या ‘धर्मवीर’ भाग १ आणि २ या दोन्ही चित्रपटांत आनंद दिघे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरलेले दाखवण्यात आले. उद्देश हाच की, ते बहिणींचे रक्षण करायचे.
हरवलेल्या मुलींचे छळ किंवा बळजोरीने धर्मांतर झालेले असू शकते. या दाव्यात तथ्य असेल, तर महाराष्ट्र पोलिसांना हे लज्जास्पदच !
मृत यशश्री शिंदे हिच्या पीडित कुुटुंबियांची अंबादास दानवे यांनी भेट घेतली !
केवळ मुसलमानबहुल नव्हे, सर्व स्तरांवर ‘लव्ह जिहाद’ !