कल्याण येथे तरुणीचा विनयभंग करणार्या धर्मांधांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट
धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच अशा घटना वाढत आहेत ! हिंदु मुलींना धमक्या देणार्या अशा धर्मांधाना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई झाली, तर असे प्रकार थांबतील !