पुणे येथे ६ मासांत बलात्काराचे १७५, तर विनयभंगाचे २९५ गुन्हे नोंद !

धर्माचरणी समाजातच स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण न्यून होत असल्याने समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !

बागलकोटे (कर्नाटक) येथे छेडछाडीवरून हिंदु आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार : ४ जण घायाळ

याला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई करून पुन्हा असा हिंसाचार होणार नाही, असा वचक पोलिसांनी निर्माण करावा !

धाराशिव येथे धर्मांध कनिष्ठ लिपिकाने महिला कर्मचाऱ्याकडून लाच घेतांना तिचा केला विनयभंग !

कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एजाज शेख याने वरिष्ठ लिपिक देसाई यांना सांगून स्थानांतर करून देण्यासाठी १० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर शेख याने महिला कर्मचाऱ्याकडून १० सहस्र रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली.

यवतमाळ येथे विनयभंग करणाऱ्यास ३ वर्षांचा कारावास !

येथील अक्षय शंकर चांदेकर (वय २४ वर्षे) याला सत्र न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली. वर्ष २०२० मध्ये पीडितेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी अन्वेषण अधिकारी कवडू चांदेकर यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.

मुंबई पोलीस आयुक्तांचा आदेश आणि सर्वाेच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे !

‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत किंवा विनयभंग प्रकरणी तक्रार आल्यास संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक करण्यापूर्वी पोलीस उपायुक्तांची अनुमती घ्यावी’, असा निर्णय पोलीस आयुक्त पांडे यांनी घेणे….

जळगाव येथे महिलेचा विनयभंग करणाऱ्या ‘महावितरण’च्या दोघांविरोधात गुन्हा नोंद !

येथील महावितरण आस्थापनात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ यांच्यावर कारवाई करा ! – कळंगुटवासियांची मागणी

अशी मागणी जनतेला का करावी लागते ? अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ कुणाच्या संगनमताने चालतात ? संबंधितांवर कारवाई का होत नाही ?

लैंगिक अत्याचार प्रकरणी गोव्यातील प्राप्तीकर खात्याचे ३ निरीक्षक पोलिसांच्या कह्यात

मागील ३ मासांपासून या महिलेची संशयितांकडून सतावणूक केली जात होती. मनिंदर अत्तरी (देहली), आदित्य वर्मा (राजस्थान) आणि दीपक कुमार (बंगळूर) ही कह्यात घेतलेल्या निरीक्षकांची नावे आहेत.

हे पोलिसांना लज्जास्पद !

वर्ष २०१२ मध्ये मुंबईच्या आझाद मैदानात दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीच्या ‘इफ्तार पार्टी’ला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित राहिले. या दंगलीच्या वेळी जिहाद्यांकडून महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला होता.

पुण्यात अल्पवयीन विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग; प्रसाधनगृहात भ्रमणभाषद्वारे चित्रीकरण !

विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचा विनयभंग करण्यासारखी दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही. ढासळलेल्या समाजातीची नीतीमत्ता उंचावण्यासाठी शाळेतूनच धर्मशिक्षण द्यायला हवे.