चाकण (पुणे) येथे विनयभंगाची खोटी तक्रार मागे घेण्यासाठी नगरसेवकांकडे १५ लाखांची खंडणी मागितली !
समाज रसातळाला जात असल्याचे उदाहरण ! समाजाला नीतीवान बनवायचे असेल, तर समाजाला धर्मशिक्षण देणेच आवश्यक आहे !
समाज रसातळाला जात असल्याचे उदाहरण ! समाजाला नीतीवान बनवायचे असेल, तर समाजाला धर्मशिक्षण देणेच आवश्यक आहे !
असे पोलीस काय कामाचे ? गृहमंत्रीपद सांभाळणार्या मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी !
अशाने महिलांच्या सुरक्षिततेविषयी जनमानसात प्रश्नचिन्ह निर्माण होणे साहजिकच आहे !
अशा वासनांधांना कठोर शिक्षा करायला हवी तरच ते असा गुन्हा करण्यास धजावणार नाहीत !
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी एका युवतीला स्नानगृहात गेल्यावर स्नानगृहाच्या भिंतीवर चढून डोकावून पहात असल्याने एक धर्मांधाला अटक करून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आणि या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवत १ वर्षांची शिक्षा सुनावली.
अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात, पाय तोडण्याच्या किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याच्या शिक्षेची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक
अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात, पाय तोडण्याच्या किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याच्या शिक्षेची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
अशांना शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
अहमदपूर तालुक्यातील कोपरा किनगाव येथे पीडित मुलीच्या घरासमोरील जागेत असलेले देवीचे मंदिर आणि मूर्ती पाडण्यास विरोध करणार्या पीडित मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांसह १६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.