श्रीकांत अनिल शिर्के ‘नवोदित शाहीर प्रेरणा’ पुरस्काराचे मानकरी !
नारगोलकर कुटुंबीय आणि महाराष्ट्र शाहीर परिषद आयोजित शिवतृतीया महोत्सवात देण्यात येणारा महाराष्ट्रातील ‘नवोदित शाहीर प्रेरणा’ पुरस्कार सोहळा निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला.
नारगोलकर कुटुंबीय आणि महाराष्ट्र शाहीर परिषद आयोजित शिवतृतीया महोत्सवात देण्यात येणारा महाराष्ट्रातील ‘नवोदित शाहीर प्रेरणा’ पुरस्कार सोहळा निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला.
‘ऑनलाईन’ व्याख्यानात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी जागृत करणारे, तसेच त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचे छायाचित्र प्रदर्शन पाहून अनेक धर्मप्रेमींना सावरकरांना जवळून अनुभवता आल्याचे जाणवले….
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने ही सावरकर नीती न अवलंबल्यामुळे हिंदूंना सर्वत्र मार खावा लागत आहे. ही स्थिती पहाता भारताने सावरकर नीती अवलंबण्याची हीच योग्य वेळ आहे !
मानपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लॅमिनेशन केलेले छायाचित्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार स्मृतीदिनानिमित्त जिल्ह्यात ‘गाथा शौर्याची आणि सावरकरांच्या मनातील आदर्श हिंदु राष्ट्र’ या ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानात असे आवाहन करण्यात आले.
तुमच्या पिढीने आता वीर बनवून विजयाच्या पायरीवर म्हणजेच हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वतंत्र हिंदुस्थानकडून हे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनाचे निमित्त !
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अखंड हिंदुस्थानचे प्रणेते, मातृभाषेचा अभिमान असलेले, राष्ट्रीय अस्मिता असलेले, दूरदर्शी, प्रतिभासंपन्न क्रांतीवीर साहित्यिक. साहित्यिकही अनेक असतात आणि क्रांतीकारकही अनेक होऊन गेले; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकारांसारखा क्रांतीवीर साहित्यिक हा ‘यासम हाच !’
फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५१२२ आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त आजच्या काळाला अनुसरून देवाने सुचवलेला ‘ने मजसी ने…’ या गीताचा भावार्थ गुरुचरणी लिहीत आहे.