Swatantrya Veer Savarkar Movie : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाविषयी अनिवासी भारतियांमध्ये अभूतपूर्व उत्साह !

४ अमेरिकी शहरांत ‘एअरक्राफ्ट डिस्प्ले’द्वारे चित्रपटाचा ऐतिहासिक प्रचार !

Swatantrya Veer Savarkar Movie : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सशस्त्र क्रांतीचा इतिहास आहे !

काँग्रेसचा इतिहास उगाळण्यासाठी मी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट काढलेला नाही. सावरकरांची परिस्थिती आणि त्यांची विचारसरणी कोणत्या परिस्थितीत विकसित होत गेली, हे स्पष्टपणे दाखवण्यासाठी मी हा चित्रपट बनवला आहे.

वीर सावरकर यांच्या अवमानाविषयी राहुल गांधी यांना विचारला जाब !

स्वा. सावरकर यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेस कधीच क्षमा मागणार नाही, हे लक्षात घेऊन सावरकरप्रेमींनी तिला निवडणुकीत जागा दाखवावी !

रत्नागिरी-सिंधुदुर्ग  मतदारसंघात महायुतीच लढणार ! – उपमुख्यमंत्री फडणवीस

सावरकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वंदन केले. नंतर त्यांच्या छायाचित्र दालन आणि हस्तलिखिताची पहाणी केली.

काँग्रेसच्या कुठल्याच सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही ? यामागील वास्तविक सत्य !

सावरकरद्वेष्ट्यांनी आधी गांधी, नेहरू पूर्ण वाचावेत आणि मगच आरोप करावेत अन् स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटही बघावा, सगळा संभ्रम दूर होईल.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषबाबू यांची ऐतिहासिक भेट !

“सावरकर यांच्यासमवेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव जोडणे टाळा. नेताजी हे सर्वांना समवेत घेणारे धर्मनिरपेक्ष नेते आणि देशभक्तांचे रक्षण करणारे होते.’’ असे वक्तव्य करणाऱ्या चंद्र कुमार बोस यांचे आक्षेप खोडून काढणारे लिखाण या लेखाद्वारे प्रसिद्ध करत आहोत.

Chandra Kumar Bose : (म्हणे) ‘सावरकरांना नेताजींसमवेत जोडू नये; कारण नेताजी धर्मनिरपेक्ष नेते होते !’ – नेताजी बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या विज्ञापनावरून चंद्र कुमार बोस यांचा आक्षेप !

काँग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही ? – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातील संवाद

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील वीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा हिंदी आणि मराठी भाषेत चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यातील हिंदी भाषेतील चित्रपटाचा ट्रेलर (विज्ञापन) प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्वनिष्ठ यांना गांधीहत्येसाठी उत्तरदायी धरून त्यांना संपवण्याचा घाट घातला ! – शिवराय कुळकर्णी, प्रदेश प्रवक्ता, भाजप

देश स्वतंत्र झाल्यानंतर वर्ष १९४८ मध्ये बहुसंख्य काँग्रेस नेत्यांचा सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा होता; परंतु गांधीहत्येनंतर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा आधार घेत जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःला गांधींचा राजकीय वारस म्हणून प्रस्थापित केले.