वीर सावरकर उवाच
क्षात्रतेज, शस्त्रशक्ती ही समाजाच्या केवळ राजकीय अंगाचाच नव्हे, तर सार्या समाज जीवनाचा प्राण होय.
क्षात्रतेज, शस्त्रशक्ती ही समाजाच्या केवळ राजकीय अंगाचाच नव्हे, तर सार्या समाज जीवनाचा प्राण होय.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राजकीय आणि सामाजिक सुधारणा हीच त्यांची जीवननिष्ठा मानली. त्यांचे विचार कालातीत होते, असे उद्गार रवींद्र भवन सांखळीचे सदस्य श्री. सुदन कुळमुळे यांनी काढले.
स्वातंत्र्यानंतरही ज्यांच्या जीवनात केवळ उपेक्षाच आली, त्या राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर घराण्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या हालअपेष्टा, कारावास, अन्नान दशा आणि अपमान पचवून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात एकामागून एक ‘निर्वंश होऊन ठरेल अखंड वंश’ या प्रतिज्ञेसह समिधा समर्पित केल्या.
‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यान आणि दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात झाला. कार्यक्रमाचा प्रारंभ सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाला.
स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर हे भारताचे सर्वांत मोठे स्वातंत्र्यसैनिक, लेखक, क्रांतीकारक, विचारवंत आणि २ वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगणारे महानायक होते.
‘‘लव्ह जिहाद’मधून हिंदु युवतींना सोडवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती कार्य करत आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या युवतींना सोडवण्यासाठी श्रीराम सेनेने ‘हेल्पलाईन’ सिद्ध केली असून त्याद्वारे ४ सहस्र ८०० युवतींना सोडवण्यात आले आहे.
मुंबईत जागेला भाव पुष्कळ. फूटभर जागेसाठी माणसे न्यायालयात वर्षानुवर्षे उभी रहातात; पण काही जागा अशा असतात की, त्यांना ‘गुंठा-एकर’च्या पट्टीत मोजता येत नाही. त्या जागा इतिहासाने व्यापलेल्या असतात. ‘सावरकर सदन’ ही अशीच एक जागा.
‘सावरकर सदन’ शासनाने संपादित करून ते ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अन्य समविचारी संघटना आणि राष्ट्रप्रेमी यांच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापुरे यांना निवेदन दिले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे अजरामर आहेत आणि त्यातून चिरंतन प्रेरणा मिळत असते.