रायरेश्वर गडावर (भोर) जाण्यासाठी लोखंडी जिन्याचे लोकार्पण !

वन विभागाच्या वतीने या लोखंडी जिन्यासाठी वन पर्यटन विकास योजनेंतर्गत ७ लाख २४ सहस्र रुपये व्यय करण्यात आले.

Sound Pollution Late Night Parties : गोवा – रात्रीच्या पार्ट्यांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण रोखा !

अशी मागणी पंचायतीला का करावी लागते ? न्यायालयाने आदेश देऊनही रात्री १० नंतर मोठ्या आवाजात संगीत लावल्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? पोलीस आणि प्रशासन यांचे पार्टी आयोजकांशी साटेलोटे आहे का ? 

Goa Chain Of Road Accidents : रशियाच्या पर्यटकाच्या वाहनाने ठोकरल्यामुळे ३ पर्यटकांचा मृत्यू !

राज्यात सध्या अपघातांची मालिका चालू आहे ! डिसेंबर मासात गोव्यात पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या पार्ट्यांची संख्याही वाढली आहे आणि यामुळे मद्यप्राशन करून वाहन हाकण्याचे प्रमाणही वाढले आहे.

Increasing Crimes Against Tourists : गोव्यात हॉटेल व्यावसायिक, दलाल आणि ‘बाऊंसर’ यांच्याकडून पर्यटकांना लुटण्याच्या वाढत्या घटना !

पर्यटकांना दारू प्यायला देतात आणि त्यांची नशा चढल्यानंतर ‘बाऊंसर’च्या माध्यमातून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात.

आधुनिकता आणि चोख व्यवस्थापनात महाराष्ट्रातील ७ मंदिरे आघाडीवर !

धार्मिक पर्यटनास चालना देण्याची भूमिका ! – गिरीश कुलकर्णी, संयोजक, टेंपल कनेक्ट

२० ते २८ जानेवारीला ‘मुंबई  फेस्टिव्हल २०२४’चे भव्यदिव्य आयोजन ! – पर्यटनमंत्री

या वेळी मुंबई फेस्टिव्हलचे बोधचिन्ह ‘सपनो का गेटवे’ (स्वप्नाच्या प्रवेशद्वारात) याचे, तसेच संगीतकार श्री. टंडन यांनी रचलेल्या संकल्प गीताचे लोकार्पण करण्यात आले. 

 कोकण रेल्वेकडून २२ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान विशेष गाड्या  

नाताळच्या पार्श्वभूमीवर गोव्यात पर्यटकाची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे गोव्याला जाणार्‍या प्रवाशांना २२ डिसेंबर ते २  जानेवारी दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे.

मुनावळे (जिल्हा सातारा) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय प्रतीचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावांतील स्थानिकांना रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

काश्मीरमध्ये आतंकवादी घटनांत ५९ टक्क्यांनी घट, तर परदेशी पर्यटकांच्या संख्येत ८ पटींनी वाढ !

असे असले, तरी काश्मीरमधील जिहादी मानसिकता अद्याप संपलेली नाही. त्यामुळे पलायन करण्यास भाग पाडण्यात आलेले हिंदू अद्यापही तेथे परतू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.

कोयना धरण परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा !

कोयना धरण म्‍हणजेच शिवसागर जलाशयाच्‍या परिसरात पर्यटन विकासाला चालना मिळण्‍यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘शासकीय गुपिते कायदा १९२३’मध्‍ये अंशतः पालट करण्‍यात आला आहे.