Dwarka Submarine : द्वारकेजवळील समुद्रात बुडालेली श्रीकृष्णाची द्वारकानगरी पहाण्यासाठी गुजरात सरकार पाणबुडी चालवणार !

३०० फूट खाली जाऊन घेता येणार दर्शन !

कळंगुट (गोवा) येथे पर्यटकाला लुबाडणार्‍या चौघांना अटक

चारही संशयितांना पोलीस ठाण्यात आणून अन्वेषण केले असता त्यांनी गुन्हा केल्याची स्वीकृती दिली. सर्व संशयितांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लग्न समारंभ आणि पर्यटन भारतातच करा !

लग्नावर खरच पैसे व्यय करायचे असतील, तर ते भारतातच करावे. आपल्याच देशात लग्न केल्याने येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

माळशेज घाटात काचेचा पूल उभारणार !

या प्रकल्पामुळे माळशेज घाटात देश-विदेशातील पर्यटक येतील आणि त्या माध्यमातून मुरबाडमधील स्थानिक आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे म्हटले जात आहे.

Boycott Sunburn : ‘सनबर्न’ला पर्यटन खात्याची अनुमती; मात्र ३१ डिसेंबरला ‘सनबर्न’ नाहीच !

सर्व यंत्रणा कार्यरत राहूनही ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?

काशी विश्‍वनाथ कॉरिडॉरच्या निर्मितीनंतर पर्यटकांच्या संख्येत वाराणसीने गोव्याला मागे टाकले !

३ वर्षांत गोव्यात १ कोटी, तर वाराणसी येथे १३ कोटी पर्यटकांनी दिली भेट ! गोवा म्हणजे ‘सन’, ‘सँड’, ‘सी’, ‘कॅसिनो’, देशी-विदेशी पर्यटक अशीच प्रतिमा सर्वत्र आहे. काशीने अवघ्या २ वर्षांत गोव्याला मागे टाकले आहे.

देवगड (सिंधुदुर्ग) समुद्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला

संकल्प सैनिक अकादमी, पुणे या संस्थेच्या येथे पर्यटनासाठी आलेल्या मुलांपैकी ६ मुले येथील पवनचक्की परिसरातील समुद्रात ९ डिसेंबर या दिवशी बुडाली होती. या घटनेतील मृतांची संख्या ५ झाली आहे.

राज्यात ८० ठिकाणी ‘रोप वे’ सिद्ध करून पर्यटनाला चालना देणार ! – प्रमोद जठार

राज्यात ८० ठिकाणी ‘रोप वे’ सिद्ध करून पर्यटनाला चालना देण्याचा महायुती सरकारचा विचार आहे. त्यातील ४ ‘रोप वे’ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पर्यटनस्थळासाठी प्रस्तावित केले आहेत.

रायरेश्वर गडावर (भोर) जाण्यासाठी लोखंडी जिन्याचे लोकार्पण !

वन विभागाच्या वतीने या लोखंडी जिन्यासाठी वन पर्यटन विकास योजनेंतर्गत ७ लाख २४ सहस्र रुपये व्यय करण्यात आले.

Sound Pollution Late Night Parties : गोवा – रात्रीच्या पार्ट्यांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण रोखा !

अशी मागणी पंचायतीला का करावी लागते ? न्यायालयाने आदेश देऊनही रात्री १० नंतर मोठ्या आवाजात संगीत लावल्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? पोलीस आणि प्रशासन यांचे पार्टी आयोजकांशी साटेलोटे आहे का ?