Lakshadweep Tourism : लक्षद्वीपची अधिक पर्यटकांचा भार सहन करण्याची क्षमता नाही ! – खासदार महंमद फैजल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भारतियांना लक्षद्वीपमध्ये पर्यटनासाठी जाण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मालदीवने यावर टीका केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर खासदार फैजल बोलत होते.

भारतियांनो, मालदीव पर्यटनावर बहिष्कार घाला !

‘भारताचे अंदमान निकोबार किंवा लक्षद्विप द्वीपसमूह अतिशय सुंदर आहेत. भारतियांनी पर्यटनासाठी तेथे जावे आणि मालदीवला जाऊ नये.’

Lakshadweep: लक्षद्वीपच्या पायाभूत सुविधांसाठी ६ सहस्र कोटी रुपये खर्च करणार !

लक्षद्वीप बेटांच्या पर्यटन विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्यामुळे भारत आणि मालदीव यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.

China Threatened India Indirectly : मालदीवच्या अंतर्गत प्रकरणात कोणत्याही देशाने हस्तक्षेप केल्यास चीन विरोध करील !

‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे की, चीन मालदीवचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय अस्मिता यांना कायम ठेवण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना पूर्ण साहाय्य करील. तसेच मालदीवच्या अंतर्गत प्रकरणांत विदेशी हस्तक्षेपांचा विरोध करील.

‘El Niño’ Effect : काश्मीरमध्ये यावर्षी तापमान उणे असूनही बर्फवृष्टीच नाही !

एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे.

Eknath Shinde:कोकणातील जनता शिवसेनेच्या मागे भक्कम उभी राहील !  

कोकणच्या विकासासाठी ‘कोकण विकास प्राधिकरणा’ची स्थापना करून त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, यापुढे कोकण मागास रहाणार नाही, तर राज्यात  अव्वल असेल.

अलिबाग आणि पर्यटन व्यवसायाचे भविष्य !

मला कामानिमित्त अलिबागमध्ये येऊन दीड मास झाला. आमच्या संस्थेच्या वतीने येथील १० गावांमध्ये पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता अशा विविध पैलूंवर आम्हाला या गावांमध्ये काम करायचे असल्याने गावात फिरणे चालू आहे.

Maldives Suspensions : पंतप्रधान मोदी यांच्यावर लक्षद्वीपवरून टीका केल्याने मालदीवने ३ मंत्र्यांना केले निलंबित !

चीनच्या जिवावर उड्या मारणारा लिंबाएवढा लहानसा बेटांचा देश आपल्याला डोळे वटारून दाखवतो, हे भारताला सहन करण्याच्या पलीकडे आहे. भारताने यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहेत !

यंदा गोवा अथवा मसुरी नव्हे, तर अयोध्या आणि वाराणसी येथे लोकांची अभूतपूर्व गर्दी !

हिंदु समाज हा धार्मिक आहे. मध्यंतरीच्या काळात विविध कारणांमुळे त्याच्यातील धार्मिक वृत्ती अल्प झाली होती. आता हिंदूंमध्ये धार्मिक वृत्ती वाढत असल्याचे हे द्योतक आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे म्हणणार्‍यांना ही चपराक आहे !

संपादकीय : धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन व्हावे !

भारत हा प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांनी नटलेला देश आहे. कालौघात आपल्याला मात्र आपल्याच अनेक प्राचीन गोष्टींचे विस्मरण झाले आहे.