अलवर (राजस्थान) येथे १ कोटी रुपये मूल्याचे भ्रमषभाष संच चोरणार्या धर्मांधांच्या टोळीला अटक
देशात अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत, हे लक्षात घ्या !
देशात अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत, हे लक्षात घ्या !
बिहारच्या कुंडलपूर बौद्ध मंदिरातून वर्ष २००० मध्ये चोरण्यात आलेली पाषणापासून बनवलेली भगवान बुद्धांची ‘अवलोकितेश्वर पद्मपाणि’ मूर्ती इटलीमधील भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आली आहे.
उकणी कोळसा खाणीत १३ दरोडेखोरांनी २ ट्रक घेऊन दहशत निर्माण करत कोळसा लुटला. त्यानंतर शिरपूर पोलिसांच्या साहाय्याने वणी पोलिसांनी १० दरोडेखोरांना अटक करून दोन्ही हायवा ट्रक जप्त केले.
सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयात ९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून आणखी ३ कॅमेरे लावणार आहोत, तसेच सुरक्षा रक्षकांनाही सतर्क रहाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
आरोग्यमंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यातच जिल्हा रुग्णालयाची अशी स्थिती असेल, तर इतरत्र कसे असेल ?
सरस्वती विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय गावाबाहेर आहेत. २४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत संगणक कक्ष बंद होते. याचा अपलाभ घेत अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून ही चोरी केल्याचे समोर आले आहे.
असे लोकप्रतिनिधी जनतेला काय न्याय देणार ? भ्रष्ट लोकप्रतिनिधींना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !
२३ दिवसांनी चोरट्याने स्वत:हून चोरलेल्या मूर्ती आणि दागिने पार्सलने मंदिरातील पुजार्यांच्या घरी परत पाठवले. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
रेल्वे पोलीस ठाण्याच्या आवारात चोरटे चोरी करतात, हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस रेल्वेच्या संपत्तीचे कसे संरक्षण करत असतील, याची कल्पानाच करता येत नाही !
देशातील बहुतेक मुसलमानबहुल भागांमध्ये आरोपींना पकडण्यास गेल्यावर पोलिसांवर आक्रमणे होत असून ही एक ‘राष्ट्रीय समस्या’ आहे. ही समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !