लातूर येथे पोलिसांनी जप्त केलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या गुटख्याची चोरी !
पोलिसांच्या निष्क्रीयतेचे आणि दायित्वशून्य कामाचे उदाहरण !
पोलिसांच्या निष्क्रीयतेचे आणि दायित्वशून्य कामाचे उदाहरण !
मंदिराचे सरकारीकरण झाल्यामुळेच देवस्वम् मंडळात भ्रष्ट अधिकार्यांचा समावेश होतो. हे टाळण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्या !
कळंब येथील आदिशक्ती श्री कमलजादेवी माता मंदिराच्या ‘शटर’चे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी चांदीच्या पादुका चोरून नेल्या आहेत. १३ जानेवारीच्या पहाटे चोरीची घटना चालू असतांना सायरन वाजल्याने चोर घाबरून पळून गेले.
मकरसंक्रातीच्या निमित्ताने भारताकडे मूर्ती सुपुर्द !
भारतातील देवतांच्या प्राचीन मूर्तींची तस्करी होणे, हे पुरातत्व विभागाला लज्जास्पद !
चंदनाच्या ११ झाडांची चोरी होईपर्यंत उपाययोजना न काढणारे प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापक ! आतातरी तेथील अडचणी सोडवून उपाययोजना काढावी ही अपेक्षा !
आरोपी एवढ्या मंदिरांमध्ये चोरी करेपर्यंत पोलिसांना कुठलाच सुगावा लागला नाही म्हणजे पोलीस झोपले होते का ? असा प्रश्न पडतो, तसेच मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या घटना घडतात, अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या ठिकाणी मात्र नाही.
२ मासांपासून मंदिरात चोर्या होतात आणि पोलीस प्रशासनाकडून चोरीचा छडा लागत नाही, हे संतापजनक आहे ! यामुळे चोर सापडत नाहीत कि पोलीस पकडत नाहीत,
चोरीच्या घटनेचा निषेधार्थ ग्रामस्थांकडून गाव बंद
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
अब्बास अब्दुल करीम दुकानदार, यश देसाई आणि खलिद अहमद लियाकत सारवान अशी कह्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. हे सर्व बेळगाव जिल्ह्यातील आहेत.
अशा भुरट्या चोर्या करणार्या पोलिसांना निलंबित नाही, तर नोकरीतून बडतर्फ करून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !