जम्मू-काश्मीरमध्ये भीतीच्या छायेत जगणारे लोक आता शांततेत जगत आहेत !
कलम ३७० हटवल्याविषयी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र !
कलम ३७० हटवल्याविषयी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र !
हे आतंकवादी पाकिस्तानातून त्यांच्या प्रमुखांच्या सांगण्यावरून हे कृत्य करत होते, असे पोलिसांनी सांगितले.
सीरियामध्ये सैन्याने ड्रोनद्वारे केलेल्या एका कारवाईत हा आतंकवादी ठार झाला. या कारवाईत एकही नागरिक मारला गेला नाही, असेही सैन्याने स्पष्ट केले आहे.
अशा आतंकवाद्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन तिची कार्यवाही केली, तर इतरांवर वचक बसेल !
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेनी याला ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ म्हटले आहे. हे वक्तव्य म्हणजे हिंसेची वकिली करणे, फुटीरतावादाचा प्रचार करणे आणि आतंकवादाला वैध ठरवण्यासाठी या शब्दाचा केलेला दुरुपयोग आहे.
खलिस्तानी समर्थकांवर कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांची टीका
स्विडनमधील कुराण जाळल्याचे प्रकरण
चर्च आणि ख्रिस्ती यांच्यावर आत्मघाती आक्रमण करण्याची धमकी !
कुराणाच्या अवमानाच्या विरोधात पाक सरकारही विशेष अधिवेशन बोलावणार !
चित्रपट मुसलमानविरोधी ठरवत त्यावर टीका
आतंकवादावर निर्णायक कारवाईसाठी भारतानेच पुढाकार घेऊन पाकला संपवणे आवश्यक आहे. ‘अन्य कुणाकडून ही कारवाई होईल’, अशी भ्रामक अपेक्षा न करता आता हे स्वतःचेच दायित्व असल्याचे लक्षात घेऊन भारतानेच हे करणे आवश्यक आहे !
छोटासा इस्रायल असे करू शकतो, तर गेली ३३ वर्षे पाकपुरस्कृत आतंकवादाचा सामना करणारा भारत असे का करू शकत नाही ?