काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही ! – केंद्र सरकार

काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही ! – केंद्र सरकार

कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याचीही माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते !

काँग्रेसने २६/११ च्या मुंबई आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी केला ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

काँग्रेसने २६/११ च्या मुंबई आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी केला ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

आपण गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून जिहादी विचारधारेशी लढत आहोत. जोपर्यंत पाक अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपल्या देशावर आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे पाकिस्तान आणि जिहादी विचारधारा यांना नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे.

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे.

खिळखिळे पाकिस्तान !

खिळखिळे पाकिस्तान !

पाकची सद्यस्थिती पहाता त्याला साहाय्य करणार्‍या अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी त्याला आर्थिक कोंडीत पकडून तेथील आतंकवाद नष्ट करण्यास भाग पाडायला हवे.

‘सूर्यवंशी’च्या निमित्ताने !

‘सूर्यवंशी’च्या निमित्ताने !

आतंकवाद्यांवर सैनिकी कारवाई तर व्हायलाच हवी, त्यासह जिहादी धर्मांधतेविषयी वस्तूजन्य स्थिती सांगणारे चित्रपट निर्माण होण्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे, हेच ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या निमित्ताने राष्ट्रप्रेमी नागरिकांचे सांगणे आहे !

मुंबईवरील आक्रमणानंतर पाकविरोधात कारवाई न करणे, ही तत्कालीन काँग्रेस सरकारची दुर्बलता होती !

मुंबईवरील आक्रमणानंतर पाकविरोधात कारवाई न करणे, ही तत्कालीन काँग्रेस सरकारची दुर्बलता होती !

काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकातून काँग्रेसला घरचे अहेर !

सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे !

बलीदान व्यर्थ न ठरो !

बलीदान व्यर्थ न ठरो !

‘भारत सैनिकीदृृष्ट्या पाकच्या कित्येक पटींनी वरचढ असूनही अजून किती दिवस सैनिकांचे हकनाक बळी जाणार आणि किती दिवस त्यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करावे लागणार ?

पठाणकोटमधील सैन्यतळाच्या प्रवेशद्वारावर ग्रेनेडद्वारे आक्रमण

पठाणकोटमधील सैन्यतळाच्या प्रवेशद्वारावर ग्रेनेडद्वारे आक्रमण

‘आतंकवाद्यांची निर्मितीकेंद्र असलेल्या पाकला नष्ट केल्यासच अशी आक्रमणे कायमची थांबतील’, हे लक्षात घेऊन सरकारने आता तरी आतंकवाद्यांचा नायनाट करावा, अशी जनतेची अपेक्षा !

भारतापासून नव्हे, तर अंतर्गत धार्मिक कट्टरतावाद्यांपासून पाकला धोका ! – पाकच्या मंत्र्याचे सुतोवाच

भारतापासून नव्हे, तर अंतर्गत धार्मिक कट्टरतावाद्यांपासून पाकला धोका ! – पाकच्या मंत्र्याचे सुतोवाच

पाकला उशिरा का होईना हे लक्षात आले; मात्र पाक या धार्मिक कट्टरतावादावर कारवाई करू शकत नाही, हेही तितकेच सत्य आहे !