काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या अतिक्रमण प्रकरणी लढा देणारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा गोमंतकातील श्री मंगेश देवस्थानासह अन्य प्रमुख मंदिरांकडून सत्कार !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील संस्मरणीय क्षण !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !

‘जयतु जयतु हिंदु राष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’, अशा जयघोषात येथील श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘उपासनेची शक्ती’ वाढवा आणि ‘शक्तीची उपासना’ करा !

दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’निमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश !

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी परशुरामभूमी सज्ज !

गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातील मान्यवरांचे गोव्यात आगमन झाले असून फोंडानगरीचे वातावरण भगवेमय झाले आहे.

छत्रपती शिवरायांप्रमाणे गोव्यात विध्वंस केलेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण होण्यासाठी हिंदु राष्ट्र अधिवेशनात धोरण ठरणार ! – हिंदु जनजागृती समिती

‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा येथे होणार्‍या दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त गोव्यासह देशातील विध्वंस करण्यात आलेल्या मंदिरांविषयी चर्चा होणार !

हिंदु जनजागृती समिती आयोजित दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची रूपरेषा

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.

हिंदु बांधवा, तुझ्याचसाठी हा अट्टाहास ।

वेळ न आता मौज-मजेची अन् निद्रिस्ततेची ।
विचारांना जोड दे आता तत्परतेने कृतीची ।।
कलियुगी हीच रीत आहे भक्तीची ।।
दाखवूया राष्ट्र-धर्म द्रोह्यांना झलक संघशक्तीची ।।

त्रिपुरामध्ये साम्यवाद्यांच्या राजवटीत हिंदूंचे दमन आणि सद्यःस्थिती !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभागी झाल्यामुळे भारतातील हिंदूंची कठीण परिस्थिती लक्षात येणे आणि साधना वाढवण्याची जाणीव होणे

या अधिवेशनात अनेक राज्यांतून आलेले हिंदु धर्माभिमानी स्वत:चे अनुभव कथन करत असतांना ‘भारतातील पुष्कळ राज्यांत हिंदूंची परिस्थिती कठीण आहे’, असे लक्षात आले.