घोटाळेबाजांना शिक्षा कधी ?
लक्षावधी भाविकांनी दान केलेले कोट्यवधी रुपये, दागिने, भूमी यांवर डल्ला मारणार्यांना अभय देण्यात आले आहे का ? अशीच शंका भाविकांच्या मनात उपस्थित होत आहे !
लक्षावधी भाविकांनी दान केलेले कोट्यवधी रुपये, दागिने, भूमी यांवर डल्ला मारणार्यांना अभय देण्यात आले आहे का ? अशीच शंका भाविकांच्या मनात उपस्थित होत आहे !
हिंदूंची मंदिरे इतक्या मोठ्या प्रमाणात साहाय्य करत असतांना मशिदी आणि चर्च कुठे आहेत ?
हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण आणि नंतर मंदिरांच्या भूमीवर होणारे अतिक्रमण या दोन्ही गोष्टींपासून मंदिरांना मुक्त करण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हाच एकमेव उपाय आहे, हे भाविकांनी लक्षात घ्यावे !
मूर्तीसमोर शिर कापल्यावर स्वतः भगवान बुद्ध तेथे येतील आणि ते दोन्ही हातांनी त्यांचे शिर पकडतील, त्यांचे असे म्हणणे होते की, जर त्यांनी भगवान बुद्धाला शिर कापून अर्पण केले, तर त्याचे फळ त्यांना पुढील जन्मात मिळेल.
ग्रामदेवता श्री कृष्णामाईच्या मंदिराजवळील नारायणेश्वर मंदिराच्या भिंतीवर तो शिलालेख आहे.
हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिराचे प्रशासन चालले पाहिजे !
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर येऊ नये. सरकारनेच ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदा रहित करून इस्लामी आक्रमकांनी हिंदूंच्या धार्मिक वास्तूंवर जे अतिक्रमण केले आहे, ते हटवून हा समृद्ध वारसा हिंदूंना परत मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
कर्नाटकातील प्रसिद्ध गोकर्ण महाबलेश्वर मंदिराचे प्रशासन आता निवृत्त न्यायमूर्ती बी.एन्. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील समिती पहाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याविषयीचा अंतरिम आदेश दिला आहे.
समाजाची निर्णायकी अवस्था समर्थांच्या लक्षात आली. ‘त्यांच्या उद्धारासाठी आपण काहीतरी करावे’, असे त्यांनी ठरवले. इतर कुठल्याही संतांनी अशा प्रकारे ‘आपल्या दुर्बल समाजासाठी प्रत्यक्ष कृती केली’, असे आपल्या इतिहासात आढळत नाही.
‘कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील मठ-मंदिरात अग्निहोत्र करण्यात यावे, असा आदेश देण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे.’