पोर्तुगिजांनी नष्ट केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करायला प्रारंभ केला पाहिजे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पोर्तुगिजांनी नष्ट केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करायला प्रारंभ केला पाहिजे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मंगेशी येथे पर्यटन विकास पायाभूत सुविधांच्या कामाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

‘गुजरातमधील सर्व मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद केले जातील !’ अशी हिंदूंनी चेतावणी दिल्यानंतर नोटीस मागे !

‘गुजरातमधील सर्व मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद केले जातील !’ अशी हिंदूंनी चेतावणी दिल्यानंतर नोटीस मागे !

बनासकांठा (गुजरात) येथील शक्तिपीठ अंबाजी मंदिराच्या हवनशाळेवरील ध्वनीक्षेपक काढण्याविषयी प्रशासनाने दिली होती नोटीस

अयोध्या आणि काशी यांच्यानंतर आता मथुराही आवश्यक ! – भाजपच्या खासदार हेमामालिनी

अयोध्या आणि काशी यांच्यानंतर आता मथुराही आवश्यक ! – भाजपच्या खासदार हेमामालिनी

‘काशी विश्‍वनाथ धामचा विकास करणे पुष्कळ कठीण होते. यातून मोदी यांची दूरदृष्टी दिसून येते. मथुरेतही तेच होईल’, असेही हेमामालिनी म्हणाल्या.

केंद्र सरकारकडून पंजाब सरकारला धार्मिक स्थळांच्या सुरक्षेविषयी सतर्कतेची चेतावणी

केंद्र सरकारकडून पंजाब सरकारला धार्मिक स्थळांच्या सुरक्षेविषयी सतर्कतेची चेतावणी

केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाबमधील सर्व गुरुद्वारा, मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे यांची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. देशविरोधी घटक पंजाबमध्ये धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करू शकतात, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

अहिंदूंना मंदिराच्या दुकानांच्या लिलाव प्रक्रियेत धर्माच्या आधारावर निर्बंध घातला जाऊ शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अहिंदूंना मंदिराच्या दुकानांच्या लिलाव प्रक्रियेत धर्माच्या आधारावर निर्बंध घातला जाऊ शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या बाहेर हिंदूंनी त्यांची दुकाने लावण्याची मागणी केली, तर अन्य धर्मीय ती पूर्ण करतील का ?

अक्कलकोट येथे वटवृक्ष मंदिरात परंपरेनुसार होणार श्रीदत्त जन्मोत्सव !

अक्कलकोट येथे वटवृक्ष मंदिरात परंपरेनुसार होणार श्रीदत्त जन्मोत्सव !

वटवृक्ष स्वामी मंदिरात यंदा परंपरेनुसार १८ डिसेंबर या दिवशी श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनेनुसार श्रीदत्त पालखी सोहळा रहित करण्यात आला आहे….

(म्हणे) ‘मशिदीच्या जागी मंदिर बांधल्यास तेथे ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दुमदुमतील !’

(म्हणे) ‘मशिदीच्या जागी मंदिर बांधल्यास तेथे ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दुमदुमतील !’

अशा प्रकारची विधाने करणारे नेते असणार्‍या पक्षावर बंदी घातली पाहिजे ! कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने त्याने यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णाेद्धार कधी ?

काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णाेद्धार कधी ?

‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदाच रहित करून काशी विश्वेश्वर मंदिर हिंदूंना परत मिळण्यासाठी मोदी शासनाने प्रयत्न करावेत, हीच हिंदूंची अपेक्षा आहे !

काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला, तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची शक्ती दाखवून देतात.