मंदिरे आणि धर्मकर्तव्य !
हिंदूंनी मंदिरांच्या संदर्भात निष्काळजी रहाता कामा नये. आपण जसे स्वतःचे घर स्वच्छ ठेवतो, तसे मंदिरांमध्ये स्वच्छता राखण्यासाठीही कृतीशील व्हावे आणि त्या दृष्टीने अन्यांचेही प्रबोधन करावे.
हिंदूंनी मंदिरांच्या संदर्भात निष्काळजी रहाता कामा नये. आपण जसे स्वतःचे घर स्वच्छ ठेवतो, तसे मंदिरांमध्ये स्वच्छता राखण्यासाठीही कृतीशील व्हावे आणि त्या दृष्टीने अन्यांचेही प्रबोधन करावे.
देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपति बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने नवी मुंबईतील उळवे नोड येथील जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे.
२० वर्षांत जपानमधील मुसलमानांची लोकसंख्या २० सहस्रांवरून २ लाखांवर पोचली !
मंदिर समितीवर स्थानिक लोकांची नेमणूक नक्कीच व्हावी; पण ती गुरव समाजातूनच व्हावी आणि किमान ५० टक्के विश्वस्त हे सनदधारी गुरव समाजातून निवडले जावेत. त्यामुळे या निवडीविषयी आक्षेप असल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले.
अस्वच्छ ठिकाणी माणसालाही चांगले वाटत नाही, तेथे देवाला चांगले वाटेल का ? जेथे स्वच्छता असते, तेथे देवाचे वास्तव्य असते, हे लक्षात घेऊन हिंदूंनी मंदिरांमध्ये स्वच्छता राखणे आवश्यक ! यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे !
कुडाळ शहरातील श्री देव कुडाळेश्वर मंदिरासह तालुक्यातील प्रमुख २३ देवस्थानांच्या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याविषयी भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी मागणी केली होती.
मंदिरांवर कारवाई होऊनही हिंदू एका शब्दाने विरोध करत नाहीत, याउलट मजारी आणि दर्गे यांवरील कारवाईच्या विरोधात सहस्रो कायदाद्रोही मुसलमान थेट रस्त्यावर उतरतात ! तरीही पुरो(अधो)गामी नेहमी हिंदूंनाच आक्रमक आणि हिंसक ठरवातात !
लाहोरमधील जैन मंदिराच्या पुनर्बांधणीविषयी धर्मधुरंधर सुरी महाराज यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. नवीन मंदिर किमान जैन मंदिरासारखे दिसायला हवे, असे ते म्हणाले.
मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. यासाठी आम्ही श्री महाकाली शक्तीपीठ याठिकाणी आजपासूनच फलक लावत आहोत. अमरावती जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्येही आम्ही असा फलक लावणार आहोत – पू. शक्तीमहाराज