बुलढाणा येथे कागदपत्रे मागणार्‍या विद्यार्थ्याचा महिला प्राचार्याकडून शिवीगाळ करून अवमान 

विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे तर दूरच; पण त्यांना शिवीगाळ करून अवमानित करणारे असे शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.

महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्याचा कोणताही विचार नाही ! – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे पुन्हा कोरोना पसरला जाणार नाही ना ?

मेरठच्या ग्रामीण भागातील वाढत्या प्रदूषणामुळे ७ शिक्षकांची स्थानांतराची मागणी

संपूर्ण देशात प्रदूषणात वाढ होत असल्याने स्थानांतर कुठे करायचे ? या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवायला अतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

बिहारमध्ये धर्मांधांकडून शिक्षिकेचे अपहरण

बिहारमध्ये पुन्हा जंगलराज ! येथे महंमद फिरोज उपाख्य अफरोज याच्यासह २० जणांनी शस्त्राचा धाक दाखवत एका २२ वर्षीय शिक्षिकेचे अपहरण केल्याची घटना घडली.

शिक्षणाधिकार्‍यांनी दिलेला आदेश मागे न घेतल्यास २५ डिसेंबरला आंदोलन करणार ! – प्राथमिक शिक्षक संघटना, सिंधुदुर्ग

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग चालू करणे, शिक्षकांची शाळेतील उपस्थिती यांविषयी प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी निर्गमित केलेले आदेश हे शासनाच्या कोरोना काळातील निर्बंधाचे उल्लघन करणारे आहेत.

अमेठी (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या मदरशाच्या शिक्षकावर गुन्हा नोंद

सरकार अशा मदरशांना अनुदान देत असेल, तर ते बंद केले पाहिजे !

बांगलादेशातील मशिदी आणि मदरसे यांमध्ये अल्लाच्या नावावर प्रतिदिन बलात्कार होतात ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन यांचा दावा

बांगलादेशात असे होते, असेल तर जगातील १५७ इस्लामी देशांमध्ये, तसेच भारतात जेथे अल्पसंख्य मोठ्या प्रमाणात आहेत, तेथे काय होत आहे, याचाही शोध घ्यायला हवा, असे कुणाला वाटल्यास त्याच आश्‍चर्य काय ?

कुजिरा, बांबोळी संकुलातील शिक्षिका कोरोनाबाधित : विद्यालयाचे नियमित वर्ग रहित

कुजिरा, बांबोळी संकुलातील ‘मुष्टीफंड विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय’मधील एक शिक्षिका कोरोनाबाधित झाली आहे. यामुळे विद्यालयाचे इयत्ता १० आणि १२ वीचे नियमित वर्ग १२ डिसेंबरपर्यंत रहित करण्यात आले आहेत.

फ्रान्समध्ये शिक्षकाचा शिरच्छेद करणार्‍या धर्मांधांच्या मृतदेहाची त्याच्या चेचन्या येथील गावी काढण्यात आली अंत्ययात्रा !

मुसलमानबहुल चेचन्यामध्ये कोणत्या मानसिकतेचे लोक आहेत, हे लक्षात येते ! जगात असे किती ठिकाणे आहेत, याचा विचार करून त्यांना बहिष्कृत करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

दळणवळण बंदीनंतर चालू झालेल्या शाळांमध्ये काय शिकवायचे याविषयी शिक्षकांचा गोंधळ !

मुलांना शाळा चालू झाल्यानंतर काय शिकवायचे आणि पहिल्या सत्राचे मूल्यमापन कसे करावे हे शाळांना का विचारावे लागते ? प्रशासनाने हे स्वतःहून का केले नाही ?