कावड यात्रा भारतात आहे कि इस्लामी देशांत ?
उत्तरप्रदेशच्या येथील परगंवा गावामध्ये कावड यात्रेकरूंचा रस्ता रोखण्याची, त्यांच्यावर घाणेरडे पाणी, तसेच दगड फेकण्याची घटना २९ जुलै या दिवशी घडली. यात मुसलमान महिला आघाडीवर होत्या.
उत्तरप्रदेशच्या येथील परगंवा गावामध्ये कावड यात्रेकरूंचा रस्ता रोखण्याची, त्यांच्यावर घाणेरडे पाणी, तसेच दगड फेकण्याची घटना २९ जुलै या दिवशी घडली. यात मुसलमान महिला आघाडीवर होत्या.
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने कुणाचा उद्रेक होत असेल, तर याचा विचार राज्य आणि केंद्र सरकार यांनी करणे आवश्यक आहे. श्रद्धास्थानांच्या निंदेच्या प्रकरणी भारतात कोणताही कठोर कायदा नाही.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध
जेथे हिंदू अल्पसंख्य असतात तेथे त्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागते, हे निधर्मीवादी हिंदूंना कधी कळणार ?
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंनाच आरोपी ठरवले जात आहे. केंद्र सरकारने अशा घटनांमध्ये हस्तक्षेप करून हिंदूंना न्याय देण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असेच हिंदूंना वाटते !
सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा. तसेच दंगलखोरांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही मंचने केली आहे.
‘देशात शुक्रवारच्या नमाजानंतर ज्या मशिदींमधून दगडफेक केली जाते, त्या सर्व मशिदींना टाळे ठोकावे’, अशी मागणी वाराणसी येथे काशी धर्म परिषदेने आयोजित बैठकीत करण्यात आली.
यावरून धर्मांधांना पोलीस आणि कायदा यांचा जराही धाक राहिलेला नाही, हे स्पष्ट होते ! अशा घटना रोखू न शकणारे पोलीस किमान यातील दोषींवर कठोर कारवाई तरी करण्याचे धाडस दाखवतील का ?
काशी धर्म परिषदेत संत-महंतांची मागणी
मागण्या मान्य न झाल्यास नागा साधू रस्त्यावर उतरून आंदोलन करणार
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने तेथे अशा दंगलखोरांवर तात्काळ कारवाई करण्यात न आल्याचाच हा परिणाम आहे ! असे शासनकर्ते कायदा आणि सुव्यवस्था कधीतरी राखतील का ?