भाजपच्या ५ वर्षांच्या सत्ताकाळात फडणवीस यांनी ‘औरंगाबादचे संभाजीनगर’ नामकरण का केले नाही ? – चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते
चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले की, प्रत्येक वेळी मी ‘औरंगाबादचे संभाजीनगर’ नामांतर करण्यासाठी फडणवीस यांच्याकडे विनंती करायचो; मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.