

‘नको तो लोभ आध्यात्मिक पातळीचा ।
नको तो लोभ सेवेच्या दायित्वाचा ।
असो लोभ सदा गुरुचरणांचा ।
श्री चरणी जीवन समर्पिण्याचा ।। १ ।।
पातळी न स्थिर राही जन्मोजन्मी ।
दायित्व न मिळे सदासर्वकाळी ।
गुरुचरणांचे स्मरण रहाता अंतःकाळी ।
गुरुकृपेची निश्चिती जन्मोजन्मी ।। २ ।।
पातळीविषयी वाढावा साक्षीभाव ।
गुरुचरणांप्रती दृढ व्हावा कृतज्ञताभाव ।
गुरुसेवा, गुरुभक्ती यांचा लागो ध्यास ।
गुरुचरणांशी सदा ही एकच आस ।। ३ ।।’
– (पू.) संदीप आळशी (८.७.२०२२)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।