‘सर्व ईश्‍वरेच्छेने, म्हणजे आपल्या कल्याणासाठीच होत आहे’, असे केव्हा समजायचे ?

गुरुचरणी पूर्ण समर्पितता आणि सतत ईश्‍वरी अनुसंधान, असे दोन्ही असल्यावर आपल्याकडून होणारी कृती ईश्‍वरेच्छेने होते. अशी अवस्था असतांना आपल्या संदर्भात काही प्रतिकूल जरी घडले, तरी ते ईश्‍वरेच्छेनेच झाले आहे असा विचार मनात येतो.

सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांना वाढदिवसानिमित्त दिलेले कृतज्ञतापत्र

पू. संदीप आळशी यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने कलेशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी त्यांना दिलेले कृतज्ञतापत्र येथे देत आहोत.

सनातनच्या आश्रमात ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या वितरणाची सेवा करणारे श्री. धनंजय राजहंस (वय ७० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘माझी लवकर प्रगती होणार नाही’, असा माझ्या मनात नकारात्मक संस्कार होता. या आनंदवार्तेमुळे माझा आत्मविश्‍वास वाढून उभारी आली आणि आनंद वाढला.

‘सेवेची फलनिष्पत्ती कशी वाढवावी ?’, याविषयी पू. संदीप आळशी यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन

आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी या दिवशी पू. संदीप आळशी यांचा वाढदिवस आहे. त्यांनी ‘सेवेची फलनिष्पत्ती वाढवण्यासंदर्भात साधकांना केलेले मार्गदर्शन इथे देत आहोत . . .

अंतर्मुख कसे रहायचे, हे शिकून ते आत्मसात केल्याने प्रत्यक्ष वयापेक्षा १५ – २० वर्षांनी लहान वाटणार्‍या श्रीमती श्यामला देशमुख !

संतांनी नंतर मला विचारले, ‘‘आई तिच्या प्रत्यक्ष वयापेक्षा १५ – २० वर्षांनी लहान वाटते. केवळ तेवढेच नाही, तर बोलतांनाही तिच्या मनाचा पुष्कळ उत्साह जाणवतो.

गुरूंनी साधकाचा एकदा धरलेला हात ते जन्मोजन्मी सोडत नाहीत !

विविध नाडीभविष्याच्या माध्यमातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत. असे महान गुरु सनातनच्या साधकांना लाभले असतांना ‘आपला उद्धार होईल कि नाही’, अशी काळजी साधकांनी का करायची ?

साधनेतील प्रगती स्वतःच्या प्रयत्नांवरच अवलंबून असते !

सूर्य उगवला की, त्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि तो सर्वांना दिसतोच. त्याप्रमाणे साधकाची साधना अंतर्मनातून चांगली चालू असेल, तर त्याच्या अंतरातील साधना-दीप प्रदीप्त होतो आणि त्याचा प्रकाश पसरून तो दिसतोच.

भारत ‘सेक्युलर (पंथनिरपेक्ष)’ असल्याचा भ्रम असून भावी ‘हिंदु राष्ट्र’ हे खर्‍या अर्थाने पंथनिरपेक्ष असेल !

भारताच्या राज्यघटनेत भारत हे ‘सेक्युलर (पंथनिरपेक्ष)’ राष्ट्र असल्याचे म्हटले आहे. ‘विविधतेत एकता’, हे भारतीय विचारसरणीचे प्रतीक मानले जाते. भारताच्या तिरंगा ध्वजातही सर्व पंथांना स्थान दिले आहे. असे असतांना देशात पुढील गोष्टी कशा घडतात ?

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात भाव कसा ठेवावा ?

‘राष्ट्रभक्त आणि क्रांतीकारक राष्ट्रातच देवाला पहातात; म्हणून ते राष्ट्रावर निरपेक्ष प्रेम करतात अन् राष्ट्रासाठी प्राणांचेही बलीदान करतात. विविध संप्रदाय आणि साधनामार्ग यांनुसार साधना करणार्‍या बहुतांशी साधकांनी गतजन्मांमध्ये व्यष्टी साधना केलेली असल्याने ते वर्तमान जन्मातही गुरु किंवा देव