हिंदूंनो, काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी वेळीच सावध व्हा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनो, काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी वेळीच सावध व्हा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सिंधुदुर्गातही ‘लव्ह जिहाद’चे प्रकार घडत आहेत. आपण वेळीच सावध होऊन संघटित झाले पाहिजे, म्हणजे काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येणार नाही.

मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सौ. प्रणाली मंगेश शेर्लेकर यांना शस्त्रकर्माच्या वेळी आलेल्या अनुभूती

मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सौ. प्रणाली मंगेश शेर्लेकर यांना शस्त्रकर्माच्या वेळी आलेल्या अनुभूती

रात्री ९ वाजता मी शुद्धीवर आले. तेव्हा ‘माझा श्रीकृष्णाचा नामजप चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘ईश्वर आपली किती काळजी घेतो !’, असे मला वाटले. ईश्वरकृपेमुळे मला कुठलाही त्रास झाला नाही.

देवगड तालुक्यात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवतांना सद्गुरु सत्यवान कदम यांचा लाभलेला चैतन्यमय सत्संग !

देवगड तालुक्यात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवतांना सद्गुरु सत्यवान कदम यांचा लाभलेला चैतन्यमय सत्संग !

‘गुरुमाऊलींच्या कृपेने सद्गुरु सत्यवान कदम यांच्या समवेत ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’, ‘संपर्क अभियान’ राबवण्याची अनमोल संधी आम्हाला मिळाली’, हे आम्हा साधकांचे परम भाग्य ! सद्गुरु सत्यवान कदम यांचा एका साधकाला झालेला लाभ देत आहोत.

दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक घरी पोचवण्यासाठी प्रयत्न करणे, ही समष्टी साधनाच आहे ! – सद्गुरु सत्यवान कदम

दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक घरी पोचवण्यासाठी प्रयत्न करणे, ही समष्टी साधनाच आहे ! – सद्गुरु सत्यवान कदम

धर्मशिक्षणासह धर्मरक्षणासाठी हिंदूंमध्ये जागृती कशी करावी ? धर्मद्रोही विचारांचे खंडण कसे करावे ? राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी वैध मार्गाने आपण काय प्रयत्न करू शकतो ? आदी गोष्टींविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून दिशादर्शन करण्यात येते.

प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्या’ची ‘सेवा कशी करावी ?’, याविषयी सद्गुरु सत्यवान कदम यांचे मार्गदर्शन

प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्या’ची ‘सेवा कशी करावी ?’, याविषयी सद्गुरु सत्यवान कदम यांचे मार्गदर्शन

२०.१२.२०२१ या दिवशी बांदा-पानवळ येथील प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळा’ झाला. सद्गुरु सत्यवान कदम यांनी सोहळ्याच्या संदर्भातील सेवा भावपूर्ण होण्याच्या दृष्टीने साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

प.पू. दास महाराज मार्गदर्शन करत असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवणे आणि साधकांची भावजागृती होणे

प.पू. दास महाराज मार्गदर्शन करत असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवणे आणि साधकांची भावजागृती होणे

सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्या’ची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी प.पू. दास महाराज यांनी साधकांना मार्गदर्शन केले. प.पू. दास महाराज यांचे मार्गदर्शन चालू असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवले.

भारतात ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे समांतर अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न होणे गंभीर !

भारतात ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे समांतर अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न होणे गंभीर !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापारी, उद्योजक, धर्मप्रेमी आदींनी व्यक्त केले मत हिंदु जनजागृती समितीचे मनोज खाडये यांच्या ‘सिंधुदुर्ग जनसंपर्क अभियाना’त हलाल प्रमाणपत्राच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन आपापल्या स्तरावर प्रबोधन करण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार सिंधुदुर्ग – हिंदूंचा व्यापार आणि अर्थव्यवस्था यांत हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. या ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जिल्ह्यात कुडाळ, मालवण, देवगड, कणकवली, … Read more

आपत्काळात आपण केवळ साधनेच्याच बळावर तरून जाऊ शकतो ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपत्काळात आपण केवळ साधनेच्याच बळावर तरून जाऊ शकतो ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

संतांच्या वंदनीय उपस्थितीत युवा साधकांचे ‘ऑनलाईन प्राथमिक शिबिर’ पार पडले !

समाजात राष्ट्र आणि धर्म यांचे संस्कार करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय

समाजात राष्ट्र आणि धर्म यांचे संस्कार करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय

‘सनातन प्रभात’चा ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

साधकांना सेवेच्या माध्यमातून परिपूर्णतेकडे नेणारे आणि प्रत्येक साधकाची साधना चांगली व्हावी, यासाठी तळमळीने प्रयत्न करवून घेणारे सद्गुरु सत्यवान कदम !

साधकांना सेवेच्या माध्यमातून परिपूर्णतेकडे नेणारे आणि प्रत्येक साधकाची साधना चांगली व्हावी, यासाठी तळमळीने प्रयत्न करवून घेणारे सद्गुरु सत्यवान कदम !

आई मुलाला चुका सांगून परत त्याच्यावरती प्रेम करते, तसेच सद्गुरु दादा मला चुका दाखवून साधनेत पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. ‘त्या वेळी सद्गुरु दादा प्रत्येक साधकांच्या प्रगतीकडेच लक्ष देतात’, हे लक्षात आले.