आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे (ऑडिओचे) सुप्रसिद्ध गायक पू. किरण फाटक यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त असलेल्या नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे लोकार्पण डोंबिवली येथील शास्त्रीय संगीताचे सुप्रसिद्ध गायक पू. किरण फाटक यांच्या मंगलहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत. 

समर्थ रामदासस्वामींबरोबर मारुति जेवायला बसणे; पण देवाचे दैवीपण सहन करण्याची क्षमता नसल्याने मारुतीचे ते तेजस्वी रूप पाहून शिष्या वेण्णाबाई बेशुद्ध पडणे

‘पूर्वीच्या संतांचा अधिकार केवढा मोठा होता. त्यांच्यासमोर साक्षात् देव यायचा आणि ते देवाला बघू शकायचे. आपला हिंदु धर्म किती महान आहे. अन्य धर्मांत असे काही आहे का ?’

ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या ‘शुद्ध ‘रे’ आणि ‘कोमल ‘रे’ या स्वरांचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या अन् त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीताविषयी करण्यात आलेल्या संशोधनात्मक प्रयोगाची क्षणचित्रे !

निरपेक्षपणे संगीत साधना करणारे ठाणे येश्रील शास्त्रीय गायक श्री. संजय मराठे यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

सहजता, निर्मळता आदी गुण असलेले, वडिलांना गुरुस्थानी मानणारे श्री. संजय मराठे हे ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त झाले आहेत, अशी आनंदवार्ता सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी दिली.

सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता असणारे आणि साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी अविरतपणे झटणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

एखाद्या साधकासाठी नामजपादी उपाय आरंभ करतात आणि नंतर त्या साधकाला त्रास होत असल्याचे कळते. यातून त्यांचे सूक्ष्मातून जाणण्याचे अफाट सामर्थ्य लक्षात येते.

युद्धकाळात उपयोगी पडणार्‍या आणि आपत्काळापासून वाचवणार्‍या या कृती आतापासूनच करा !

संकटाचा सामना करण्यासाठी आपले शरीर सक्षम हवे. तसे होण्यासाठी प्रतिदिन नियमित ३० मिनिटे तरी व्यायाम करा. सूर्यनमस्कार घालणे, हा सर्वांगाला सक्षम करण्यासाठी सुंदर व्यायामप्रकार आहे. नियमित १२ तरी सूर्यनमस्कार घाला.

रौद्री शांतीविधी केल्याने ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. माधव गाडगीळकाका (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे वडील) यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे !

‘रौद्री शांतीविधी केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?, तसेच विधीतील घटकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली चाचणी, निरीक्षणे आणि विश्लेषण देत आहोत.

भोळ्याभावाच्या माध्यमातून भक्तीचे रहस्य अनुभवणारे ईश्वरपूर (सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

आज पांडुरंगाची ‘एकादशी’ आणि आजच्याच दिवशी विठ्ठलाने नरुटेकाकांना संतपदी विराजमान केले. यातून सर्वकाही कसे ईश्वरनियोजित असते, हे लक्षात येते.

‘डोळ्यांवर उपाय केल्यावर खरे त्रास कसे प्रकट होतात आणि डोळ्यांवर उपाय करण्याचे महत्त्व’, या संदर्भात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

गेले २ दिवस कुणाशी संपर्कात नसलेल्या त्या संतांनी उपाय पूर्ण झाल्यावर इतरांना आपणहून संपर्क केला. यावरून त्यांची मनःस्थिती आता चांगली असल्याचे लक्षात आले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधिकेला होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास न्यून होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधिकेला जाणवलेले पालट या लेखात दिले आहेत.