ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या ‘शुद्ध ‘म’ अन् ‘तीव्र ‘म’ या स्वरांचा साधकांवर झालेला परिणाम

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीताविषयी करण्यात आलेल्या संशोधनात्मक प्रयोगाची क्षणचित्रे !

गंगानदी कधीही कोरडी पडणार नाही ! – संशोधनाचा निष्कर्ष

गंगानदीचे स्रोत असणार्‍या गंगोत्रीमधील बर्फाचे डोंगर पुढील ३ सहस्र वर्षे रहाणार आहेत; कारण येथे प्रतिवर्ष बर्फ पडतच असतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यमय हस्तस्पर्शामुळे त्यांनी अक्षय्य तृतीयेला संतांना दान केलेल्या वस्तूंमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

रामनाथी आश्रमात केलेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकावर होणे, यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले अभिनव संशोधन !

‘रामनाथी आश्रमात केलेल्या यज्ञांचा परिणाम संपूर्ण पृथ्वीवर, एवढेच नव्हे, तर सप्तलोकांपर्यंत होतो’, असे महर्षींनी आणि काही संतांनी सांगितले आहे. यासंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे.

ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले यांच्या हस्तलिखितातून (हस्ताक्षरातून) पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले यांच्या हस्ताक्षरातून प्रक्षेपित होणाऱ्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ‘यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी सप्तर्षींनी सागितलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या संदर्भात केलेले संशोधन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी सप्तर्षींनी सागितलेल्या आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे केलेले वैज्ञानिक संशोधन या लेखात दिले आहे.

यज्ञाचा प्रथमावतार असलेल्या ‘अग्निहोत्रा’चे वैज्ञानिक संशोधन !

‘अग्निहोत्र केल्याचा वातावरणावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत.

गोमूत्रमिश्रित पाणी प्यायल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम

‘गोमूत्रप्राशनाचा व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. या उपकरणाचा उपयोग करून केलेल्या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण या लेखात दिले आहे.

आयुर्वेदामुळे ‘केमोथेरपी’च्या दुष्परिणामांत घट होत असल्याचे संशोधनाअंती सिद्ध !

पुण्याच्या वाघोली कर्करोग केंद्राचा केंद्र सरकारसह अमेरिकेतील सरकारकडे पेटंटसाठी अर्ज !

शेवटची १५ मिनिटे !

आयुष्याच्या शेवटच्या १५ मिनिटांची वाट पहाण्यापेक्षा जीवन जगतांनाच प्रतिदिन १५ मिनिटे देऊन आत्मचिंतन करून स्वतःत सुधारणा केली पाहिजे, तर आयुष्यात पश्चात्तापाची वेळ येणार नाही. त्यामुळे संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे शेवटचा दिवस खर्‍या अर्थाने गोड होईल !