कर्नाटक सरकारने राज्यातील अवैध चर्च पाडून टाकावीत ! – प्रमोद मुतालिक यांचे आवाहन
अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून कारवाई केली पाहिजे !
अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून कारवाई केली पाहिजे !
अंधश्रद्धा पसरवणार्या अशा कार्यक्रमामध्ये अनेक हिंदूंना धर्मांतरीत केल्याच्या घटनाही घडतात. ‘महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही अंधश्रद्धा पसरवणार्या अशा कार्यक्रमाला अनुमती कोणत्या आधारावर दिली ?’ – हिंदु जनजागृती समिती
डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे.
१० मे २०२२ या दिवशी आपण ‘धर्मांतरे घडवून न आणणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारा झेवियर !’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.
पोर्तुगीज गेले; पण पोर्तुगीजधार्जिणे गोव्यात अजूनही आहेत. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे.
‘मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. ख्रिस्ती, मुसलमान यांना धार्मिक संस्थांकडून शिक्षण न देता सरकारच्या वतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.’ – श्रीमती इस्टर खरबामोन, सामाजिक कार्यकर्त्या.
चर्चकडून चालवण्यात येणार्या शाळेचे व्यवस्थापन पहाणारा फादर येसुपदम याच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…
गोव्यात ‘बिलिव्हर्स’ नावाच्या रोगामुळे हिंदु धर्मांतरित झाले आहेत. त्यांनी त्यांच्या घरातील देवतांच्या मूर्ती, चित्रे फेकून दिली आहेत, तसेच घरासमोरील तुळस मोडून टाकली आहे. हे असेच चालू राहिल्यास गोव्यात यापुढे हिंदु धर्म शेष रहाणार नाही.
शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यास कडाडून विरोध करणारी पुरोगामी टोळी तमिळनाडूच्या शाळांत करण्यात येणार्या हिंदूंच्या धर्मांतराविषयी काहीही बोलत नाही !