रत्नागिरी नगर परिषदेचा पहिला क्रमांक  : १ कोटी ५० लाख रुपयांचे मिळाले पारितोषिक !

रत्नागिरी नगर परिषदेचा पहिला क्रमांक  : १ कोटी ५० लाख रुपयांचे मिळाले पारितोषिक !

शासनाकडून गेल्या वर्षी माझी वसुंधरा अभियान ३.० राबवण्यात आले. या अभियानामध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वअंतर्गत केलेल्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्वरित कारवाई करा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्वरित कारवाई करा !

जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण ट्विटरवर अपलोड केले, त्यांची मानहानी करण्याचा,कलंकित करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामजिक जीवनातून उठवण्याचा प्रकार केला आहे.

पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन !

पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन !

बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळलेला असून १६ जूनपर्यंत ही स्थिती रहाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज होणे आवश्यक ! – डॉ. समीर घोरपडे, हिंदु जनजागृती समिती

राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज होणे आवश्यक ! – डॉ. समीर घोरपडे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असतांना सिद्धी जोहरचा वेढा  तोडण्यासाठी वयाच्या ६० व्यावर्षी जिजाऊंनी हातात शस्त्रे घेतली आणि प्रत्यक्ष रणांगणावर जाण्याची सिद्धताही केली.

तिवरे (तालुका चिपळूण) गावात बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी ५० सहस्र बीजप्रदान  !

तिवरे (तालुका चिपळूण) गावात बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी ५० सहस्र बीजप्रदान  !

विविध कारणांनी ब्रिटीशांच्या काळात देवरायांची, जंगलांची अधिकची तोड चालू झाली, ती आजही चालू आहे. तिचे परिणाम आपण अनुभवतो आहोत. म्हणून देशी जंगली वृक्षांचे बीजारोपण आणि वृक्षारोपण काळाची आवश्यकता आहे.

रसायनमिश्रित पाणी सोडल्यामुळे विहिरीमध्ये आढळले मृत मासे !

रसायनमिश्रित पाणी सोडल्यामुळे विहिरीमध्ये आढळले मृत मासे !

अशी मागणी जनतेला पुन:पुन्हा का करावी लागते ? खरेतर प्रदूषण नियंत्रण मंडळानेच या समस्येवर ठोस उपाययोजना काढायला हवी !

देशात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा !

देशात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा !

अनेक हिंदु मुलींची हत्या करणार्‍या धर्मांध लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर लटकवा आणि देशात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा, अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.

गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ : किनार्‍यावरील दुकानांत शिरले पाणी

गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ : किनार्‍यावरील दुकानांत शिरले पाणी

बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह पालटले असण्याची शक्यता वर्तवली जात असून मागील २ दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.

 जिल्ह्यात जागतिक पर्यावरणदिनानिमित्त गावागावांत श्रमदानातून प्लास्टिक संकलन मोहीम

 जिल्ह्यात जागतिक पर्यावरणदिनानिमित्त गावागावांत श्रमदानातून प्लास्टिक संकलन मोहीम

जिल्हा परिषद पाणी स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने ५ जून या दिवशी १ सहस्र ५३२ गावांमध्ये प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवण्यात आली.

सडामिर्‍या (रत्नागिरी) येथे वीर सावरकरांचा स्मृतीस्तंभ उभारण्याची मागणी

सडामिर्‍या (रत्नागिरी) येथे वीर सावरकरांचा स्मृतीस्तंभ उभारण्याची मागणी

रत्नागिरीमध्ये सडामिर्‍या येथे स्वातंत्र्यवीर सावरकर ये-जा करत असत. त्याच ठिकाणी ‘ने मजशी ने परत मातृभूमीला’ या काव्यपंक्ती स्तंभावर लिहिल्या होत्या , हा स्तंभ सद्य:स्थितीत या ठिकाणी दिसत नाही.