सनातन संस्थेच्या वतीने रत्नागिरी, लांजा, सावर्डे, चिपळूण आणि दापोली येथे  ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने रत्नागिरी, लांजा, सावर्डे, चिपळूण आणि दापोली येथे  ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

प्रत्येक मानवाला त्याच्या यथोचित योग्यतेनुसार जीवन जगात आले पाहिजे यासाठी हिंदु राष्ट्र आणि समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र संकल्पनेचा उद्घोष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच करू शकतात.

कोकण रेल्वेमार्गावर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ला प्रारंभ : रत्नागिरीत जोरदार स्वागत

कोकण रेल्वेमार्गावर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ला प्रारंभ : रत्नागिरीत जोरदार स्वागत

दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आलेल्या वन्दे भारत एक्सप्रेसचे ढोल-ताशाच्या गजरात आणि फुलांचा वर्षाव करत रत्नागिरीवासियांनी जोरदार स्वागत केले.

अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणार्‍या अश्रफ शेखला अटक

अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणार्‍या अश्रफ शेखला अटक

शहरातील मासळीबाजारातील खान कॉम्प्लेक्स येथे अवैध अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकून शेखला अटक केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आत्मनिर्भर आणि लोककल्याणकारी भारत देश जगासमोर ! – नारायण राणे, केंदीय उद्योगमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आत्मनिर्भर आणि लोककल्याणकारी भारत देश जगासमोर ! – नारायण राणे, केंदीय उद्योगमंत्री

वर्ष २०२४ ची निवडणूक जिंकून पुन्हा मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांचे काम घराघरांत पोचवा, असे आवाहन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे आज होणार उद्घाटन

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे आज होणार उद्घाटन

कोकण रेल्वेमार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही अती जलद गाडी आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. ही गाडी मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावेल आणि मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी गोवा येथून धावेल.

आषाढी वारीच्या कालावधीत गोवंशियांची तस्करी आणि हत्या रोखा !

आषाढी वारीच्या कालावधीत गोवंशियांची तस्करी आणि हत्या रोखा !

२९ जून या दिवशी असणार्‍या देवशयनी एकादशी निमित्ताने आषाढी वारी चालू आहे. आषाढी वारी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. आषाढी वारीच्या कालावधीत कुठेही गोवंशियांची तस्करी आणि हत्या होऊ नये.

दापोलीतील भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू

दापोलीतील भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे. तसेच घायाळांवरही योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

दापोलीतील भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू  

दापोलीतील भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू  

आसूद जोशीआळी येथे ट्रक आणि खासगी मॅक्स्झिको वडाप गाडीची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ लहान मुलांचाही समावेश आहे.

तिवरे (चिपळूण) गावात दीडशे ‘वृक्षरोप’ लागवड अभियान

तिवरे (चिपळूण) गावात दीडशे ‘वृक्षरोप’ लागवड अभियान

‘सह्याद्री’ची संपत्ती बोलणारी नसली, तरी भरपूर देणारी आहे. पिढ्यान्‌पिढ्या आपल्यावर या वृक्षराजीचे उपकार आहेत. तिची तोड न करता संरक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व आपले सर्वांचे आहे.

पिंपळी खुर्दचा तलाठी ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडला

पिंपळी खुर्दचा तलाठी ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडला

चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दच्या अतिरिक्त तलाठी पदाचा कार्यभार असलेल्या अश्विन नंदगवळी याला ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.