न्यायमूर्तींची रेल्वेत गैरसोय : अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून रेल्वे विभागाला नोटीस !
न्यायमूर्तींसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीची इतकी गैरसोय होत असेल, तर सर्वसामान्य लोकांवर काय परिस्थिती ओढवत असेल ?, याचा विचारच न केलेला बरा !
न्यायमूर्तींसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीची इतकी गैरसोय होत असेल, तर सर्वसामान्य लोकांवर काय परिस्थिती ओढवत असेल ?, याचा विचारच न केलेला बरा !
मध्यप्रदेशातील बीना येथे ‘वन्दे भारत’ या एक्सप्रेसच्या सी-१४ या डब्याला आग लागली. प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार बॅटरीला आग लागली होती. या डब्यातील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्यानंतर काही वेळातच ही आग विझवण्यात आली.
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून ३२ गावांतील १ सहस्र ३.७५ एकर भूमीचे भूसंपादन केले जाणार आहे. ८४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावर ३ मोठे उड्डाणपूल, तर ११० विविध पुलांचा समावेश असणार आहे.
गोवा एक्सप्रेसमधील शयनयान डब्यांची संख्या न्यून केल्यावर प्रवाशांना कोणत्या अडचणी येतील, याचा अभ्यास प्रशासनाने केला नाही का ? अभ्यास न करता निर्णय घेतल्याने प्रवाशांना येणार्या अडचणींचे दायित्व कुणाचे ? सारासार विचार न करता जनतेला त्रास होईल, असे निर्णय घेणारे प्रशासन काय कामाचे ?
मुंबई पोलिसांना ७ जुलै या दिवशी रेल्वेत बाँबस्फोट घडवण्याविषयी संशयास्पद संपर्क आल्यानंतर राज्यभरातील रेल्वेस्थानकांवर सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
१२ जुलै या दिवशी कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या कामासाठी घेण्यात येणार्या दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा ३ घंट्यांच्या ‘मेगाब्लॉक’मुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्या ४ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
राष्ट्रीय संपत्तीची हानी करणे हा राष्ट्रद्रोह आहे. अशांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारागृहात टाका !
वासनांधांपासून महिलांना स्वत:चे रक्षण करता येण्यासाठी आता सरकारनेच महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे. यासह वासनांधांवर वचक बसेल अशी कारवाई केली पाहिजे !
दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आलेल्या वन्दे भारत एक्सप्रेसचे ढोल-ताशाच्या गजरात आणि फुलांचा वर्षाव करत रत्नागिरीवासियांनी जोरदार स्वागत केले.
कोकण रेल्वेमार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही अती जलद गाडी आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. ही गाडी मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावेल आणि मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी गोवा येथून धावेल.