न्यायमूर्तींची रेल्वेत गैरसोय : अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून रेल्वे विभागाला नोटीस !

न्यायमूर्तींसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीची इतकी गैरसोय होत असेल, तर सर्वसामान्य लोकांवर काय परिस्थिती ओढवत असेल ?, याचा विचारच न केलेला बरा !

मध्यप्रदेशात वन्दे भारत एक्सप्रेसला लागली आग ! : सर्व प्रवासी सुखरूप

मध्यप्रदेशातील बीना येथे ‘वन्दे भारत’ या एक्सप्रेसच्या सी-१४ या डब्याला आग लागली. प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार बॅटरीला आग लागली होती. या डब्यातील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्यानंतर काही वेळातच ही आग विझवण्यात आली.

सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रकियेला प्रारंभ !

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून ३२ गावांतील १ सहस्र ३.७५ एकर भूमीचे भूसंपादन केले जाणार आहे. ८४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावर ३ मोठे उड्डाणपूल, तर ११० विविध पुलांचा समावेश असणार आहे.

गोवा एक्‍सप्रेसमधील ‘स्‍लिपर कोच’ न्‍यून केल्‍याने प्रवाशांना अनेक अडचणी !

गोवा एक्‍सप्रेसमधील शयनयान डब्‍यांची संख्‍या न्‍यून केल्‍यावर प्रवाशांना कोणत्‍या अडचणी येतील, याचा अभ्‍यास प्रशासनाने केला नाही का ? अभ्‍यास न करता निर्णय घेतल्‍याने प्रवाशांना येणार्‍या अडचणींचे दायित्‍व कुणाचे ? सारासार विचार न करता जनतेला त्रास होईल, असे निर्णय घेणारे प्रशासन काय कामाचे ?

रेल्‍वेत बाँबस्‍फोट करण्‍याच्‍या संशयास्‍पद संदेशानंतर महाराष्‍ट्रातील रेल्‍वेस्‍थानकांवर सतर्कतेची चेतावणी !

मुंबई पोलिसांना ७ जुलै या दिवशी रेल्‍वेत बाँबस्‍फोट घडवण्‍याविषयी संशयास्‍पद संपर्क आल्‍यानंतर राज्‍यभरातील रेल्‍वेस्‍थानकांवर सतर्कतेची चेतावणी देण्‍यात आली आहे.

कोकण रेल्वेमार्गावर  ११ आणि १२ जुलैला ‘मेगाब्लॉक’

१२ जुलै या दिवशी कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या कामासाठी घेण्यात येणार्‍या दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा ३ घंट्यांच्या ‘मेगाब्लॉक’मुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या ४ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

कर्नाटकात ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवर पुन्हा दगडफेक !

राष्ट्रीय संपत्तीची हानी करणे हा राष्ट्रद्रोह आहे. अशांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारागृहात टाका !

मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग !

वासनांधांपासून महिलांना स्वत:चे रक्षण करता येण्यासाठी आता सरकारनेच महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे. यासह वासनांधांवर वचक बसेल अशी कारवाई केली पाहिजे !

कोकण रेल्वेमार्गावर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ला प्रारंभ : रत्नागिरीत जोरदार स्वागत

दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आलेल्या वन्दे भारत एक्सप्रेसचे ढोल-ताशाच्या गजरात आणि फुलांचा वर्षाव करत रत्नागिरीवासियांनी जोरदार स्वागत केले.

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे आज होणार उद्घाटन

कोकण रेल्वेमार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही अती जलद गाडी आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. ही गाडी मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावेल आणि मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी गोवा येथून धावेल.