पुणे – आग्रा विभागातील पलवन-मथुरा जंक्शन येथे यार्ड रिमॉडलिंगच्या कामासाठी पुणे येथून सुटणार्या १६ एक्सप्रेस गाड्या १० फेब्रुवारीपर्यंत रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्तरेत जाणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ‘प्रवाशांनी गाडीची चौकशी केल्याविना तिकीट काढू नये’, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दक्षिण भारत आणि पुणे येथून उत्तरेत जाण्यासाठी महत्वाच्या गाड्या ६ फेब्रुवारीपर्यंत रहित असणार आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पुणे येथून सुटणार्या महत्त्वाच्या गाड्या २५ दिवस रहित !
पुणे येथून सुटणार्या महत्त्वाच्या गाड्या २५ दिवस रहित !
नूतन लेख
- सिंधुदुर्ग : वन्य प्राण्यांसाठी सावंतवाडी वन विभागाने ३५ ठिकाणी निर्माण केले पाणवठे !
- जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी प्लॅटफॉर्म -‘प्राच्यम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चतुर्वेदी यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट !
- सरकता जिना अचानक उलटा फिरल्याने प्रवाशांचा गोंधळ !
- छत्रपती संभाजीनगर येथे अभियांत्रिकी तरुणी घरातून चालवत होती गर्भलिंग निदान केंद्र !
- पुणे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता काळात १३ कोटी हून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त !
- पुणे येथील मुसलमान मौलानांचा एम्.आय.एम्.चे उमेदवार अनिस सुंडके यांना जाहीर पाठिंबा !