हिंदूंच्या देवतांचा होणारा अवमान रोखण्यासाठी अजमेर (राजस्थान) येथे हिंदूंची शांतता फेरी !
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंनी संघटित होऊन काढलेली फेरी अभिनंदनीय असली, तरी अशा फेरी काढून हिंदूंच्या देवतांचा अवमान थांबण्याची शक्यता नसल्याने भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करणेच आवश्यक आहे !