सर्वांशी सर्व विषयांवर सहजतेने संवाद साधणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
प्रसिद्ध संगणकतज्ञ पद्मश्री डॉ. विजय भटकर यांनी वर्ष २००४ मध्ये सुखसागर, फोंडा येथील आश्रमाला भेट दिली. त्यांनी सनातनचे कार्य जाणून घेतले.
प्रसिद्ध संगणकतज्ञ पद्मश्री डॉ. विजय भटकर यांनी वर्ष २००४ मध्ये सुखसागर, फोंडा येथील आश्रमाला भेट दिली. त्यांनी सनातनचे कार्य जाणून घेतले.
दूरचित्रवाणीवरील ‘महाभारत’ या सुप्रसिद्ध मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे सौरभ राज जैन हे पत्नी रिद्धीमा आणि अन्य कुटुंबीय यांच्यासह सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटले.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात हा आध्यात्मिक शिकवणीचा प्रभाव मला दिसून आला. सहस्रो जिज्ञासू तेथे येतात आणि तेथील सात्त्विकतेमुळे त्या सहस्रो लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटतो. तेथील शक्ती म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !….
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कसे घडवले, याविषयी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भावपूर्ण मनोगत !
पू. डॉ. शिवकुमार ओझा यांची भेट झाल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांनी त्यांच्याकडून ‘स्वतः ‘आय.आय.टी.’मध्ये एक प्राध्यापक असूनही अध्यात्माचा इतका सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली ?’, हे समजून घेतले !
सनातनच्या रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वास्तव्य आहे. सर्वांनी तेथे एकदा अवश्य जावे ! तेथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ठायी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे साक्षात दर्शन घडते !
श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा जन्मोत्सव म्हणजे साधकांसाठी ‘अमृताहूनी मधुर’, असे अनुपम अन् दिव्य पर्व असते. श्री गुरूंच्या जन्मोत्सवामुळे साधकांच्या अंतरंगात भावभक्तीची शीतल धारा प्रवाहित होऊन त्यांना आत्मानंद आणि आत्मशांती यांची अनुभूती येते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारख्या संतांचे दर्शन होणे, हे खरोखरंच माझे फार मोठे भाग्य आहे. एवढे प्रचंड कार्य असलेल्या संतांविषयी मी काय बोलू ?
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या गौरवास्पद कार्याविषयी आणि त्यांच्या सहवासात आलेल्या आध्यात्मिक अनुभवांविषयी पू. पंडित डॉ. केशव गिंडे संतवचनांतून सांगत आहेत . . .
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना आणि त्या माध्यमातून होत असलेले संशोधन कार्य यांमुळे आजकालच्या इंग्रजाळलेल्या तरुणांमध्ये रुजलेली नास्तिकता मुळापासून हादरली आहे.