पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये साजरी केली दिवाळी !
दिवाळी म्हणजे आतंकवाद संपवण्याचा उत्सव ! – पंतप्रधान मोदी
दिवाळी म्हणजे आतंकवाद संपवण्याचा उत्सव ! – पंतप्रधान मोदी
‘रामो राजमणि सदा विजयते ।’ म्हणजेच रामरूपी सदाचाराचाच विजय होत आला आहे. आध्यात्मिक प्रकाशच भारताच्या भौतिक प्रगतीचे पथप्रदर्शन करणार आहे. दीप हा आशादायी आहे, तो उष्माही देतो आणि आगही ! तो स्वत: जळतो आणि अंधारालाही जाळतो.
‘भारताने आपल्याला साहाय्य करावे, अशा याचकाच्या भूमिकेत अनेक राष्ट्रे असणे’, ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट ! भारताची युद्धसज्जता, शस्त्रांविषयीचे करार, मैत्रीपूर्ण ठरणारे विदेश दौरे, आंतरराष्ट्रीय हितसंबंध, शत्रूंविरोधात केलेले ‘स्ट्राईक’ हे सर्व पहाता भारत जगातील ‘सर्वाेच्च महासत्ता’ होण्याच्या दिशेकडे मार्गक्रमण करत आहे, हे नक्की !
गुजरात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना इटालिया यांच्यावर अद्याप कारवाई होत नाही, हे आश्चर्यकारकच होय !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे प्रकरण
जगाचे आयुर्वेदाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ९ वी जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषद आणि प्रदर्शन कला अकादमी, पणजी, गोवा येथे ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पंतप्रधान मोदी यांना आवाहन
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘आम्ही अंत्योदय व्हिजनवर काम करत आहोत, म्हणजे कार्य योजनेमध्ये शेवटच्या माणसाला सक्षम बनवणे हा उद्देश आहे. विकासात एकही गाव शिल्लक राहू नये.’’
पूर्वी २.८ हेक्टरमध्ये पसरलेले महाकाल संकुल आता ४७ हेक्टरचे झाले आहे. यात ९४६ मीटर लांबीचा मार्ग असणार आहे. यामुळे भाविक थेट मंदिराच्या गर्भगृहात पोचू शकणार आहेत.
सरकार जेव्हा भ्रष्टाचार्यांवर कारवाई करते, तेव्हा एक गट आमच्या विरोधात ओरडतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्ष काँग्रेसवर टीका करतांना म्हणाले. राजकोटमधील जमकंदोरना येथे एका जाहीर सभेला संबोधित करतांना ते बोलत होते.