युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार
झेलेंस्की यांनी पंतप्रधान मोदी यांचे त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ असा सल्ला दिल्यावरून आभार मानले.
झेलेंस्की यांनी पंतप्रधान मोदी यांचे त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ असा सल्ला दिल्यावरून आभार मानले.
२ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीनिमित्ताने वर्धा येथे ‘वन्दे मातरम् ।’ अभियान आणि नदी महोत्सव यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.
तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये ५ क्रमांकावर पोचली. भविष्यात भारताला महासत्ता बनवण्यामध्ये ‘टेलिकॉम’ क्षेत्राची भूमिका निश्चितच महत्त्वाची ठरेल !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर या दिवशी भारतातील ‘५जी’ भ्रमणभाष सेवेचे उद्घाटन केले. देशातील ‘जीओ’ आणि ‘एअरटेल’ या आस्थापनांनी देशात या सेवेचा प्रारंभ केला आहे. मुंबईसह देशातील ८ शहरांत सर्वप्रथम ही सेवा मिळणार आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त २८ सप्टेंबर या दिवशी अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात चंडीगड विमानतळाला भगतसिंह यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
जी-७ देशांनी प्रस्तावित केलेली किंमतमर्यादा योग्य नसेल, तर जागतिक बाजारपेठेला करण्यात येणारा तेलपुरवठा थांबवण्याची चेतावणी रशियाने नुकतीच दिली.
इम्रान खान यांच्या या वक्तव्यावर भारतातील उपटसुंभ टोळीने त्यांना ‘भाजपचे एजंट’ असल्याचे म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
वर्ष २००२च्या गुजरात दंगलीचे प्रकरण
तिस्ता सेटलवाड आणि अन्य दोघांवरील आरोपपत्रात दावा !
येत्या काळातील भारताचे आर्थिक आणि सामरिक महत्त्व लक्षात घेऊन सरकारने नागरिकांना त्या दृष्टीने घडवणे आवश्यक !