(म्हणे) ‘शांततेसाठी पाकिस्तान समवेत चर्चा करा !
काँग्रेसचे मणीशंकर अय्यर १७ फेब्रुवारीला म्हणाले, ‘‘भारत-पाकिस्तान यांनी मतभेद सोडवण्यासाठी चर्चा करणे आवश्यक आहे, तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते.
काँग्रेसचे मणीशंकर अय्यर १७ फेब्रुवारीला म्हणाले, ‘‘भारत-पाकिस्तान यांनी मतभेद सोडवण्यासाठी चर्चा करणे आवश्यक आहे, तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते.
पाकिस्तानी नागरिकांनी व्यक्त केली खंत
पाक भारतात सहज हिंसाचार घडवून आणू शकतो, हे भारतील गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा यांना लज्जास्पद !
ही स्थिती भारताने जगासमोर ठेवून थेट सैनिकी कारवाई केली पाहिजे आणि पाकव्याप्त काश्मीरला केवळ नकाशावर नाही, तर प्रत्यक्षातही भारताचा अविभाज्य घटक बनवला पाहिजे !
नवाझ शरीफ यांचा ‘पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ’ (पी.एम्.एल्.एन्.) आणि बिलावल भुट्टो झरदारी यांचा ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ (पीपीपी) या पक्षांतील आघाडी जवळपास निश्चित मानली जात आहे.
बिलावल भुत्तो-झरदारी यांचा ‘पीपीपी’ पक्ष (पाकिस्तान पीपल्स पार्टी) आणि शरीफ कुटुंबाचा ‘पी.एम्.एल्.एन्.’ (पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ) यांच्यात महत्त्वाच्या वाटाघाटी चालू आहेत.
पाकिस्तान निवडणूक ! पाकमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता आघाडी करण्याचा प्रयत्न होत आहे.
वैचारिक सुंता झालेले काँग्रेसी नेते मणीशंकर अय्यर भारताचे नसून पाकिस्तानचे नागरिक आहेत, असेच यातून म्हणावे लागेल ! भारताने अशांना परत देशात घेण्यापेक्षा पाकिस्तानमध्येच रहाण्यास सांगितले पाहिजे !
पक्षांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी सैन्याने घेतला पुढाकार
पाकिस्तानप्रमाणे अराजकता टाळण्यासाठी भारतातील मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला वेळीच पायबंद घालणे आवश्यक !