नेपाळमध्ये ‘रूपे कार्ड’ आणि भारत-नेपाळ रेल्वे सेवेचे उद्घाटन

३ दिवसांच्या भारताच्या दौर्‍यावर आलेले नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी २ एप्रिल या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी नेपाळमध्ये ‘रूपे कार्ड’ (डेबिट आणि क्रेडिट कार्ड), तसेच भारत अन् नेपाळ यांच्यामधील रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

जर काही देश इस्लामी किंवा ख्रिस्ती घोषित होऊ शकतात, तर नेपाळ ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का होऊ शकत नाही ?

जर काही देश इस्लामी किंवा ख्रिस्ती घोषित करता येत असेले आणि तेथील लोकशाही व्यवस्थाही कायम रहात असेल, तर नेपाळला लोकशाहीप्रधान ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का केले जाऊ शकत नाही ?

नेपाळचे पतंप्रधान १ एप्रिलपासून भारत दौऱ्यावर येणार

या वेळी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मंत्री अन् नेते यांच्याशी चर्चा करणार आहेत.

चीनने नेपाळची भूमी बळकावली ! – नेपाळ सरकारचा अहवाल

चीनने नेपाळची भूमी गिळंकृत केली असली, तरी नेपाळमध्ये चीनकडून ती परत घेण्याची क्षमता नाही.

नेपाळमध्ये चीनच्या वाढत्या हस्तक्षेपावरून चीनच्या विरोधात निदर्शने चालूच !

नेपाळची जनता चीनच्या षड्यंत्राच्या विरोधात आता जागृत होत आहे, हे चांगले लक्षण आहे. अशा जनतेला आता भारताने साहाय्य करणे आवश्यक आहे !

चीन नेपाळच्या लुंबिनी शहरापर्यंत रेल्वे आणि रस्ते मार्ग बनवणार !

भारताच्या परराष्ट्रनीतीचा सातत्याने पराभव होत आहे, हेच अशा प्रकारच्या घटनांमधून सिद्ध होते. शेजारी राष्ट्रांना चीन स्वतःच्या मगरमिठीमध्ये घेत असतांना भारताची अधिक आक्रमक होत नाही, हे चिंताजनकच होय !

भारत-नेपाळ सीमेवर गेल्या २ दशकांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

सीमेवरील राज्ये मुसलमानबहुल करून ती भारतापासून तोडण्याचे हे षड्यंत्र आहे, हे शासनकर्ते लक्षात घेतील का ?

यांच्यावर कधी कारवाई होणार ?

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर गेल्या २० वर्षांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पट वाढ झाली आहे.

हिंदु मुलींना फसवण्यासाठी मुसलमान मुलांना चिथवणार्‍या नेपाळी मौलानाला (इस्लामी विद्वानाला) अटक !

भारतात घुसखोरांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला असून त्यावर आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाही, हे संतापजनक !