धर्मांधांनी सायबर पोलीस ठाणे जाळून पुरावे नष्ट करण्याचा केला होता प्रयत्न !

जेथे धर्मांध मुसलमान बहुसंख्य होतात, तेथे ते काय करू शकतात ?, याचे हे उदाहरण ! अशी परिस्थिती देशभरात होऊ न देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

३ दिवसांत तिसरी चकमक
काश्मीरमधील आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत रेल्वे स्थानक’ योजनेचे उद्घाटन !

देशातील १ सहस्र ३०९ स्थानकांचा पुनर्विकास होणार
पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानके

राजधानी देहलीसह जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के !

या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील हिंदुकुश प्रदेशात भूमीच्या खाली अनुमाने १८१ किलोमीटर खोल होता. हे ठिकाण जम्मू आणि काश्मीरमधील गुलमार्ग जिल्ह्याच्या वायव्येस ४१८ किलोमीटर अंतरावर आहे.

बंदमुळे इंफाळ खोर्‍यातील जनजीवन विस्कळीत !

बहुतांश सर्वच वस्त्यांमधील बाजारपेठा बंद होत्या. सार्वजनिक वाहतूक आणि शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. पर्वतीय जिल्ह्यांमध्ये मात्र या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही.

(म्हणे) ‘ज्ञानवापीतील हिंदु चिन्हे हिंदु-मुसलमान संस्कृतीच्या ऐक्याचे  प्रतिके !’ – ज्ञानवापीचे मुख्य इमाम

ज्ञानवापीच्या तिसर्‍या दिवसाच्या सर्वेक्षणात मुसलमान पक्षकारही सहभागी !

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : आतंकवाद्यांकडून तिघांची हत्या

हे तिघे झोपेत असतांना आतंकवाद्यांनी या तिघांवर गोळ्या झाडल्या आणि नंतर तलवारीने त्यांचे तुकडे केले.

जम्मू-काश्मीरवासीय आता मुक्त जीवन जगत आहेत !

कलम ३७० रहित होऊन ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे प्रतिपादन

(म्हणे) ‘गोव्यात ‘मणीपूर’सारखी स्थिती निर्माण होऊ शकते !’ – ‘गोवा आणि दमण आर्चडायोसीस’ यांच्या पाक्षिक पुस्तिकेत लेख

चिथावणीखोर लिखाण करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा लेख प्रसिद्ध करणार्‍या ‘गोवा आणि दमण आर्चडायोसीस’ यांच्या पाक्षिक पुस्तिकेची गंभीरतेने नोंद घेऊन गोवा सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, असेच शांतीप्रिय जनतेला वाटते !

पिंपरी (जिल्हा पुणे) येथील कुदळवाडी बनली आहे आतंकवाद्यांचे आगार !

जर्मन बेकरी बाँबस्फोटात चिखलीतील कुदळवाडीतून एका संशयिताला पोलिसांनी कह्यात घेतल्यापासून या परिसरावर पोलिसांचे लक्ष आहे.