हिंदु मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करणार्‍या ५ मुसलमानांना अटक !

मुसलमानांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे हे दर्शक आहे. अशा नराधमांना भर चौकात फाशी दिल्यास इतरांवर वचक बसेल !

(म्हणे) ‘पंतप्रधानांनी १५ ऑगस्टच्या भाषणात नूंह येथील लक्ष्यित कारवाईचा निषेध केला पाहिजे !’ – एम्.आय.एम्. चे खासदार असदुद्दीन ओवैसी

नूंहमधील बेकायदेशीर दुकाने आणि घरे आदींवर बुलडोझर चालवल्याच्या  कारवाईवरून वक्तव्य !

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही वैज्ञानिक सर्वेक्षण करा !

भविष्यात लोकशाही मार्गाने ही सर्व मंदिरे मिळवल्यानंतरही त्यांच्या रक्षणार्थ हिंदूंकडे काही दूरगामी योजना आहे का ? सरकारवर अवलंबून न रहाता मंदिरांचे रक्षण करण्यास हिंदूंनी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारणेही तितकेच आवश्यक आहे !

हिंदूंवरील अत्याचार ठळकपणे मांडणे, हेच ‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य ! – वेदमूर्ती भूषण जोशी, वेंगुर्ला

‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य हेच आहे की, ते हिंदूंवरील अत्याचार ठळकपणे जगासमोर आणते, तर इतर माध्यमे अशा बातम्या दडपतात, असे गौरवोद्गार वेंगुर्ला येथील वेदमूर्ती भूषण जोशी यांनी ‘सनातन प्रभात’विषयी काढले !

राष्‍ट्रध्‍वजाचे चित्र छापलेल्‍या वस्‍तूंच्‍या उत्‍पादकांवर सरकारने कठोर कारवाई करावी ! – राष्‍ट्रप्रेमींची मागणी

१५ ऑगस्‍ट या देशाच्‍या स्‍वातंत्र्यदिनाच्‍या दिवशी अनेक ठिकाणी प्‍लास्‍टिक आणि कागदी राष्‍ट्रध्‍वजाची सर्रासपणे विक्री करण्‍यात येते. हेच राष्‍ट्रध्‍वज दुसर्‍या दिवशी कचर्‍यामध्‍ये किंवा नाल्‍यासह इतरत्र पडलेले आढळतात.

५ मुसलमानबहुल मतदारसंघ अनुसूचित जाती आणि जमाती यांसाठी आरक्षित !

आसाममध्ये घुसखोरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुसलमानबहुल मतदारसंघातून स्वतःला हवा तो उमेदवार निवडून आणण्याचा धर्मांधांचा प्रयत्न असे. राज्याच्या सुरक्षेवर त्याचा थेट परिणाम होत असे.

स्वातंत्र्यदिनी देशात आतंकवादी कारवाया घडवण्याचा हिजबुल मुजाहिदीनचा कट उत्तरप्रदेश पोलिसांनी उधळला !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आतंकवादाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणे, हे लज्जास्पद !

मुसलमानांना गावात प्रवेशबंदी घोषित करणार्‍या ग्रामपंचायतींना ‘कारणे दाखवा’ नोटीस !

हिंदूंचे पोलीस, प्रशासन आणि राजकारणी रक्षण करू शकत नाहीत. स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी अशी काही तरी पावले उचलली, तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो.

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा देणार्‍या १३ मुसलमानांना एकूण १ कोटी रुपयांचा दंड !

राष्ट्रविघातक कारवाया करणार्‍यांना अशा प्रकारे कठोर दंड दिल्यावरच ते सुतासारखे सरळ होतील. उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनासारखेच कठोर नियम अन्य भाजपशासित राज्यांतही लागू करणे आवश्यक !

नूंह (हरियाणा) येथील हिंदूंची जलाभिषेक यात्रा २८ ऑगस्टलाच निघणार !

हिंदूंनी २८ ऑगस्ट या दिवशी ब्रजमंडल जलाभिषेक यात्रा करण्याचा निर्धार व्यक्त केला. बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांच्याच धार्मिक यात्रांचे आयोजन करण्यासाठी एवढा खटाटोप का करावा लागतो ?