जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

आरक्षण हे काही आर्थिक आणि राजकीय बरोबरीपुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक बरोबरी आणि मान मिळणे, यांसाठी आहे. त्यामुळे राज्यघटनासंमत आरक्षणाचे संघाने नेहमीच समर्थन केले आहे.

(म्हणे) ‘मंदिरात काही जणांनाच शर्ट काढून प्रवेश देणे, ही अमानवीय प्रथा असून देवासमोर सर्व जण समान आहेत !’-काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

 शास्त्र, प्रथा-परंपरा यांविषयी काडीचेही ज्ञान नसणारे आणि हिंदु धर्मावर विश्‍वास नसणारेच असे विधान करू शकतात ! अशांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार ?

कुरुलकर प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घेण्‍यास विरोध !

कुरुलकर यांच्‍या अन्‍वेषणात मिळालेली माहिती आणि ए.टी.एस्.ने न्‍यायालयात सादर केलेली कागदपत्रे मिळावीत असा अर्ज बचाव पक्षाचे अधिवक्‍ता ऋषिकेश गानू यांनी न्‍यायालयात दिला, त्‍याला सरकारी अधिवक्‍ता विजय फरगडे यांनी विरोध दर्शवला.

उदयनिधी यांच्‍या विरोधात देशातील सर्व पोलीस ठाण्‍यांत तक्रार करणार ! – मोहन सालेकर, प्रांत मंत्री, विश्‍व हिंदू परिषद, कोकण प्रांत

या वेळी मोहन सालेकर म्‍हणाले, या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍वत:हून कारवाई करावी. हिंदु धर्माला नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू संयमी आहेत; मात्र भित्रे नाहीत.

त्रिशूळ हे शौर्याचे प्रतीक असून ‘त्रिशूळ डिव्‍हिजन’नेही असेच शौर्य कायम दाखवले आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते लेहमधील ‘त्रिशूळ युद्ध संग्रहालया’चे भूमीपूजन !

निपाणी पाणी योजनेसाठी २० कोटी ५० लाख रुपये निधीचा प्रस्‍ताव ! – सौ. शशिकला जोल्ले, आमदार, भाजप

शहराची व्‍याप्‍ती दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्‍येच्‍या मानाने पूर्वीच्‍या पाणी योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

वक्फ कायदा रहित करा !

भाजपच्या आमदाराने सरकार दरबारी पाठपुरावा करून वक्फ कायदा रहित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

संसदेच्या विशेष अधिवेशनाचा विषय न सांगितल्यावरून सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

‘इंडिया’ आघाडीमधील पक्ष तुम्हाला सहकार्य करू इच्छितात; मात्र ‘या विशेष अधिवेशनाचे कारण काय आहे’, त्याची कल्पना विरोधी पक्षांना दिली गेली पाहिजे, तर आम्हाला त्याविषयी ठरवता येईल.

(म्हणे) ‘हिंदु धर्म केव्हा जन्माला आला ? त्याला कुणी जन्माला घातले ?, हाच मोठा प्रश्‍न आहे !’ – कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर

ते येथील कोरतगेरे येथे ५ सप्टेंबरला शिक्षकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  

फसवणुकीद्वारे हिंदूंचे होणारे धर्मांतर थांबवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

याचिकेद्वारे या संदर्भात केंद्रशासनाला आदेश देण्याची करण्यात आली होती मागणी !