वर्ष १८६० पासून चालत आलेले ‘भारतीय दंड विधान’ समाप्‍त होणार !

भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली, तरी ब्रिटीशकालीन कायद्यांना आतापर्यंत सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसने रहित केले नाही. हे अक्षम्य कृत्य भारतमातेची हत्या नव्हे का ? यावर आता जनतेने काँग्रेसी नेत्यांना भेटेल तिथे जाब विचारला पाहिजे !

मथुरा येथील बांके बिहारीजी महाराज मंदिराच्या भूमीत मुसलमानांची बेकायदेशीर स्मशानभूमी !

लँड जिहादची भयावह दाहकता ओळखून आता केंद्र सरकारने त्यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रव्यापी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे !

(म्हणे) ‘मासिक पाळीच्या वेळी मंदिरात प्रवेश न करण्याला विज्ञानाशी जोडू नका !’- अभिनेत्री हेमांगी कवी

मंदिर हे सात्त्विक स्थळ आहे आणि मासिक पाळी ही रज-तम प्रधान ! तिथे जातांना मंदिरातील नियम पाळणे, हे तितकेच महत्त्वाचे असते.

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती व्यक्तीच्या नियुक्तीवरून वाद !

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! हिंदूंना अतिशय पूजनीय असणार्‍या देवस्थानच्या मंदिराचे अध्यक्षप ख्रिस्त्याला बहाल करण्याचा निर्णय घेण्याचे धारिष्ट्य वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकार दाखवतेच कसे ? हे हिंदूंना लज्जास्पद !

लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत मध्यप्रदेशात पहिली शिक्षा !

देशभरात फोफावलेल्या आणि हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादवर परिणामकारक आळा घालण्यासाठी २० वर्षांच्या शिक्षेपेक्षा फासावर लटकावण्याची शिक्षाच आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातील अनेक गावांत ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतरचे वाढते प्रकार !

काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांना मोकळे रानच मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा करणेच आवश्यक !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांच्या जमावाने दोन हिंदु तरुणांना केली अमानुष मारहाण

देशात हिंदु-मुसलमान वाद उफाळून येण्यास मुसलमान उत्तरदायी असतात; कारण सर्वप्रथम मुसलमानच हिंदूंवर आक्रमण करतात, हे आतापर्यंतच्या प्रत्येक घटनेतून सिद्ध झाले आहे. तरीही कथित निधर्मीवादी आणि मानवतावादी देशात अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचा टाहो फोडतात !

देशातील १४ राज्यांत मुसळधार पावसाची चेतावणी !

देशातील १४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची चेतावणी हवामान खात्याने वर्तवली आहे. या राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘कर्मा’ चित्रपटातील ‘ए वतन तेरे लिए’ हे गीत आता संस्कृतमध्ये !

निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘कर्मा’ चित्रपटातील ‘ए वतन तेरे लिए’ हे गाणे आजही लोकांना देशभक्तीच्या भावनेने भारावून टाकते. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने या गाण्याच्या संस्कृत आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

पंतप्रधानांना जिवे मारण्‍याच्‍या धमकीचा ईमेल करणार्‍यावर गुन्‍हा नोंद !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्‍याची धमकी देऊन देशभरात बाँबस्‍फोट करण्‍याची धमकी देणार्‍या एम्.एम्. मोखीम नावाच्‍या व्‍यक्‍तीवर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.