सरिता या हिंदु महिलेची तिचा मुसलमान पती आणि कुटुंबीय यांनी हत्या केल्याचा आरोप !
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादच्या विरोधात आता नुसता कायदा करून उपयोग नाही, तर त्याच्या पुढे जाऊन त्याविरोधात कठोर उपाययोजना करणे अनिवार्य आहे.
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादच्या विरोधात आता नुसता कायदा करून उपयोग नाही, तर त्याच्या पुढे जाऊन त्याविरोधात कठोर उपाययोजना करणे अनिवार्य आहे.
शहरातील फुंटुआ भागातील मॅगमजी मशिदीमध्ये नमाजपठण चालू असतांना झालेल्या गोळीबारात मशिदीच्या इमामासह (मशिदीमध्ये प्रार्थना करवून घेणारा) १२ जण ठार झाले. या वेळी आक्रमण करणार्यांनी काही जणांचे अपहरणही केल्याचे सांगितले जात आहे.
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांना साधूंच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यामागे मोठे षड्यंत्र आहे का ?, याचा शोध राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घ्यायला हवा, असेच हिंदूंना वाटते !
विदेशात राहून भारतात एखाद्याची हत्या केली जाऊ शकते, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांना लज्जास्पद !
मुलांना लहानपणापासून साधना न शिकवल्याचा परिणाम !
इस्लामी देशात मुसलमानांच्या संघटना एकमेकांनाच मशिदी, मदरसे यांठिकाणी आक्रमणे करून ठार मारतात, हे भारतातील निधर्मीवादी कधी बोलत नाहीत ?
अद्यापही भारताचा सत्य इतिहास मांडणार्या चित्रपटाला होणारा विरोध, हा त्या सत्याची शक्ती एकप्रकारे दाखवतो. असो. साम्यवादी आणि जगभरातील चित्रपटसृष्टी यांचे नाते पुन्हा एकदा या निमित्ताने उघड झाले. हिंदूंनी मात्र त्यांचे शत्रू ओळखून सदैव सावध रहायला हवे, हेच यातून शिकता येईल !
मालेगाव, अमरावती, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणी झालेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने दोषींच्या विरुद्ध तत्परतेने कार्यवाही करावी, तसेच संपूर्ण देशासाठी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा’.
पोलिसांच्या व्हॅनमधून आफताब याला नेण्यात येत होते, तेव्हाही व्हॅन थांबवून आतमध्ये असणार्या अफताबला ठार मारण्यासाठी तिघेजण पोचले होते. त्यांच्या हातात तलवारी होत्या.