सीबीआयद्वारे हिंदु नेत्याच्या हत्येचे अन्वेषण करण्याची मागणी पूर्ण न झाल्याने कुटुंबियांचे उपोषण
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या हिंदुद्रोही पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंना न्याय मिळण्याची शक्यता अल्पच आहे !
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या हिंदुद्रोही पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंना न्याय मिळण्याची शक्यता अल्पच आहे !
ही आहे ढोंगी अहिंसावादी काँग्रेसच्या नेत्यांची खरी मानसिकता ! अशांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
मौलवी अब्दुल वाहिद यांच्या डोक्यात ३ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. इराणमध्ये शिया मुसलमान हे सुन्नी मुसलमानांपेक्षा संख्येने अधिक आहेत.
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
विलंब झाल्याचे कारण सांगत ही याचिका फेटाळणे योग्य नाही. देहलीतील शीखविरोधी दंगलीची चौकशी नव्याने केली जात आहे. मानवतेच्या विरोधातील गुन्हे आणि नरसंहार यांसारख्या घटनांच्या चौकशीला वेळेची मर्यादा लागू होत नाही – ‘रूट्स इन कश्मीर’
प्रारंभीपासून वसईतील तुळींज पोलीस ठाणे आणि माणिकपूर पोलीस ठाणे येथील पोलिसांच्या असहकार्यामुळे मला पुष्कळ त्रास सहन करावा लागला. याविषयी अन्वेषण व्हावे. पोलिसांनी सहकार्य केले असते, तर माझी मुलगी जिवंत असती.
सातत्याने नक्षलवादी आणि माओवादी यांच्याकडून जनता, पोलीस अन् सैनिक यांच्या हत्या, होत असतांना नक्षलवाद्यांचे समर्थक कोबाड गांधी यांना पुरस्कार देणे हे लज्जास्पद आहे.
समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शिक्षेचा धाक असणे आवश्यक आहे. समाज शिक्षेच्या भीतीमुळे अनेक चुकीच्या गोष्टी करण्याचे टाळतो. भारतात गुन्ह्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होत नसल्याने गुन्ह्यांचे प्रमाण प्रतिदिन वाढत आहे.
‘करावे तसे भरावे’, हाच नियम पाकच्या सैनिकांना लागू होतो !
भागलपूरमध्ये जिहादी महंमद शकील याने एका हिंदु महिलेची हात-पाय, कान आणि स्तन कापून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.