बकरी ईदच्या दिवशी होणारी जनावरांची हत्या बंद करण्याची बंगालमधील मुसलमानाची मागणी
आता तरी मुसलमान समाज त्याच्या समाजबांधवाची मागणी मान्य करील का ? अशांच्या मागे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उभे रहाणे आवश्यक !
आता तरी मुसलमान समाज त्याच्या समाजबांधवाची मागणी मान्य करील का ? अशांच्या मागे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उभे रहाणे आवश्यक !
मुसलमान मुलीशी हिंदु मुलाने प्रेम केल्यावर अमर नाईक यांच्याप्रमाणे अनेक हिंदु युवकांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत
१६ जुलै या दिवशी अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तछायाचित्रांकन करतांना तालिबानने त्यांची हत्या केली. तथापि तालिबानने हा आरोप फेटाळून लावला.
आरोपींना लवकर शिक्षा देण्याची पालक आणि ग्रामस्थ यांची मागणी !
चर्चमध्ये चालणारा अनागोंदी कारभार, अनाचार, पाद्र्यांकडून होणारे लैंगिक शोषण यांविषयी ठाऊक असूनही साम्यवादी सरकार गप्प आहे. याचा समाजावर होणारा वाईट परिणाम पहाता केरळमध्ये लोकसंघटन आवश्यक आहे.
शिर्डी येथील पाने आणि फुले विक्रेता अमोल लोंढे याने ४ लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशमध्ये सत्तेत असतांना हिंदूंना तेथे संत-महंतांच्या हत्या होणे अपेक्षित नाही !
पालघर जिल्ह्यात झालेले साधूंचे हत्याकांड प्रकरण
समाजातील आसुरी वृत्ती बळावत चालल्याचे, हे उदाहरण आहे. यामध्ये पालट होण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
माकपवाल्यांची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच ही घटना दर्शवते ! याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि समाजवादी तोंड का उघडत नाहीत ?