बांगलादेशमध्ये १२ हिंदूंची हत्या, १७ बेपत्ता, २३ महिलांवर बलात्कार, तर १६० पूजा मंडप अन् मंदिरे यांची जाळपोळ
बांगलादेशमध्ये धर्मांधांनी आतापर्यंत हिंदूंवर केलेली आक्रमणे
बांगलादेशमध्ये धर्मांधांनी आतापर्यंत हिंदूंवर केलेली आक्रमणे
काश्मीर आणि बांगलादेश येथे हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांचे प्रकरण
आज ३३ वर्षांनंतरही काश्मीर हिंदूंसाठी असुरक्षितच आहे, हे लक्षात घ्या ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
फोंडा येथील सारस्वत बँकेच्या मागे असलेल्या कामत रेसिडन्सी अपार्टमेंट या इमारतीमध्ये रहाणार्या दोन बहिणींची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली असून धारदार शस्त्राने त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
बांगलादेशच्या नौखाली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर इस्कॉनच्या एका मंदिरावर २०० हून अधिक धर्मांधांनी आक्रमण करून इस्कॉनचे दोन साधू निताई दास प्रभु आणि जतन दास प्रभु, तसेच २५ वर्षीय भाविक पार्थ दास यांची हत्या केली.
ब्रिटनमध्ये आतंकवादी आक्रमण
पंतप्रधान शेख हसीना यांनी यापूर्वी ‘हिंसाचार करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले होते; मात्र त्याचा कोणताच परिणाम धर्मांधांवर झालेला नाही किंवा शेख हसीना त्यांचे काहीच वाकडे करू शकणार नाहीत, यातूनच हे आक्रमण झाल्याचे लक्षात येते !
कुराण, श्री गुरु ग्रंथ साहिब आदींचा अवमान झाल्यावर थेट कायदा हातात घेतला जातो, तर हिंदूंच्या धर्मग्रंथांचा, देवतांचा अवमान होऊनही सारे कसे शांत असते ! हिंदूंनी वैध मार्गाने जरी विरोध करण्याचा प्रयत्न केला, तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा विरोध दाबला जातो !
‘बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने वाटचाल करत आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
दक्षिणपूर्व नॉर्वेमधील कोंग्सबर्ग शहरात १३ ऑक्टोबरच्या दिवशी एका व्यक्तीने धनुष्यबाणाद्वारे ५ लोकांची हत्या केली, तर दोघेजण घायाळ झाले. घायाळांमध्ये एका पोलिसाचा समावेश आहे. पोलिसांनी अशी कृती करणार्या ३७ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.