पुणे येथे १४ वर्षीय मुलीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या !
महिलांसमवेत अल्पवयीन मुली असुरक्षित असणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी अशोभनीय ! कायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण करण्यासमवेत समाजाला धर्मशिक्षण देऊन समाजाची सात्त्विकता आणि नीतीमत्ता वाढवणे आवश्यक आहे !