ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे मुंबईत कामावरून घरी परतणार्या नागरिकांचा खोळंबा
घरी परतणार्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दुपारी ३ वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वेस्थानकावर ताटकळत उभे रहावे लागले, तर रस्ते वाहतुकीने घरी जाणारे नागरिक वाहतूककोंडीमुळे ५-६ घंटे रस्त्यांवर अडकून पडले.