उल्हासनगर महापालिकेने ५०५ इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याच्या नोटिसा बजावल्या !
उल्हासनगर येथे वर्ष १९९२ ते १९९८ या कालावधीत रेतीच्या अभावामुळे उलवा रेती आणि दगडाचा बारीक चुरा यांपासून बहुतांश इमारती बांधण्यात आल्या. अशा इमारतींचे सज्जे कोसळून अनेक जणांचे बळी गेले.