PM Modi : संसदेत नाटक नको, तर काम करा !
गेली अनेक वर्षे सातत्याने संसदेत आणि राज्यांच्या विधीमंडळात गदारोळ करण्यात येतो आणि त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना काढली जात नाही, हे जगातील मोठ्या लोकशाही देशाला लज्जास्पद !
गेली अनेक वर्षे सातत्याने संसदेत आणि राज्यांच्या विधीमंडळात गदारोळ करण्यात येतो आणि त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना काढली जात नाही, हे जगातील मोठ्या लोकशाही देशाला लज्जास्पद !
भारत ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असतांना संसदेचे कामकाज पूर्ण २४० घंटेही न चालणे लज्जास्पद ! यामुळे जो जनतेच्या पैशांचा अपव्यय झाला आहे, तो कामकाज होऊ न देणार्या खासदारांच्या खिशातून भरून घेणे जनतेला अपेक्षित आहे !
लोहारा औद्योगिक परिसरामध्ये असलेल्या रेमंड आस्थापनामधील कर्मचार्यांना गेल्या १६ महिन्यांपासून वेतनवाढ न मिळाल्याने १ सहस्रांहून अधिक कामगारांनी २१ जुलैपासून कामबंद आंदोलन चालू केले आहे, त्यामुळे कामगारांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार श्री. संजय देशमुख यांनी ३० जुलै या दिवशी लोकसभेत केली.
भारतीय संदर्भानुसार समाजवाद एक कल्याणकारी राज्याचे प्रतीक आहे. तो खासगी क्षेत्राच्या विकासात अडसर निर्माण करत नाही, तसेच धर्मनिरपेक्षता राज्यघटनेच्या मूळ रचनेचे अविभाज्य अंग आहे.
यासह अशांची नावे उघड करून त्यांच्यावर कठोर कारवाईही करणे अपेक्षित आहे !
गडकरी यांनी राज्यसभेला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या ५२ सहस्र ६०९ इतकी होती.
राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून ‘बीसीसीआय’ला राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता, २०११ ही संहिता बंधनकारक करणे आवश्यक आहे – सुराज्य अभियान
राज्यभरातून झालेल्या वाढत्या विरोधामुळे अंततः राज्य सरकारला त्रिभाषा सूत्राविषयी काढलेले दोन्ही शासन निर्णय मागे घ्यावे लागले होते.
देशाच्या संदर्भात संवेदनशील आणि सुरक्षेच्या संदर्भातील विषयावरून संसदेत गदारोळ करणार्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रहित का केले जात नाही ?
जनतेचा हा पैसा गदारोळ घालणार्या प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून वसूल केला, तरच त्यांना जाणीव होईल ! तरीही ते गदारोळ घालत असतील, तर त्यांची खासदारकी रहित करण्याचा कठोर निर्णय घेणे आता आवश्यक झाले आहे !