कोल्हापूर येथील ‘मुस्लिम बोर्डिंग’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली येण्याची शक्यता !

हिंदूंची कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असणार्‍या देवस्थानांच्या कामकाजात अनियमितता असल्याचे सांगत त्यांचे सरकारीकरण केले जाते; मात्र वक्फच्या संदर्भात तसे काहीच होत नाही, हीच धर्मनिरपेक्षता आहे, हे लक्षात घ्या !

उत्तन डोंगरी, भाईंदर (प.) येथील सरकारी भूमीवर अवैध दर्गा बांधल्याचे ‘हिंदू टास्क फोर्स’कडून उघड !

सरकारी भूमीवरील लँड जिहाद उघड करणार्‍या ‘हिंदू टास्क फोर्स’च्या अधिवक्ता खुश खंडेलवाल यांचे अभिनंदन !

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण हटवून तेथे पुन्हा भगवा फडकाण्यासाठी संघर्ष चालूच रहाणार ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्रातील शौर्याचे प्रतीक असलेल्या गड-दुर्गांवरील आक्रमण म्हणजे लँड जिहादचा प्रकार आहे. गड-दुर्गांमुळे छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मरण होते. सध्याच्या स्थितीत तेथे मशीद, मजार, कबरी यांमुळे ‘ते मोगलांचे आहेत कि काय ?’, असे वाटते.

लव्ह जिहादच्या उपयोग करून भारतात ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण होत आहेत ! – सौ. भक्ती डाफळे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, सातारा

बांगलादेशातून आलेले मुसलमान हे हिंदु आदिवासी युवतींशी विवाह करून घरजावई होत आहेत. यातून आदिवासींची भूमी हडपण्याचे षड्यंत्र आहे. अशा प्रकारे छत्तीसगड येथील एक पूर्ण गाव मुसलमानबहुल झाला आहे.

उत्तर-पूर्व भारतात हिंदु धर्मरक्षणासाठी प्रयत्न होणे आवश्यक ! – अधिवक्ता राजीव नाथ, जिल्हाध्यक्ष, हिंदु जागरण मंच, कछार, आसाम

केवळ श्रीराममंदिराचा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदूंना ६० वर्षे संघर्ष करावा लागला. देशात हिंदूंचे असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढत बसलो, तर अनेक वर्षे लागतील. त्यामुळे सर्व प्रश्नांवर उपाय मिळवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच उपाय आहे…

बहादराबाद (उत्तराखंड) येथे सरकारी भूमीवर बांधलेली मजार प्रशासनाकडून उद्ध्वस्त !

संस्कृत विश्‍वविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेने केलेल्या तक्रारीवरून कारवाई
आक्रमक झालेल्या धर्मांधांवर पोलिसांकडून लाठीमार

पुणे येथील ऐतिहासिक पर्वती टेकडीवर अवैध मजार !

पुण्यातील ‘लँड जिहाद’च्या या प्रकारास पोलीस, प्रशासन, तसेच वनविभाग यांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाच कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये !

‘लव्‍ह जिहाद’ला तोंड देण्‍यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्‍वरक्षण शिकणेही आवश्‍यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

‘लव्‍ह जिहाद’ आपल्‍या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचला आहे. ‘लव्‍ह जिहाद’ला तोंड देण्‍यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्‍वरक्षण शिकणेही आवश्‍यक आहे. हिंदु युवती आणि महिला यांनी कोणत्‍याही आमिषाला बळी न पडता हिंदु संस्‍कृतीप्रमाणे आचरण करणे आवश्‍यक आहे.

‘भूमी (लँड) जिहाद’ रोखण्‍यासाठी देशात कायदा करणे आवश्‍यक ! – अधिवक्‍त्‍या मीरा राघवेंद्र, कर्नाटक उच्‍च न्‍यायालय

देशभरातील विविध राज्‍यांत रस्‍ते, सरकारी संपत्ती येथे अतिक्रमण करून मशिदी उभारण्‍याच्‍या घटना वाढत आहेत. धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्‍यासाठी देशात कायदा करण्‍याची आवश्‍यकता आहे.

धर्मांधांच्या ‘भूमी जिहाद’वर उत्तराखंड शासनाचा प्रहार !

‘सध्या उत्तराखंड राज्यातील शासनाची एक धाडसी कृती चर्चेत आहे. धर्मांधांनी बांधलेली ३३० हून अधिक अवैध धार्मिक अतिक्रमणे त्यांनी जमीनदोस्त केली आहेत. धर्मांधांनी उत्तराखंड राज्यातील सरकारी आणि वन खाते यांच्या भूमीवर मजारी (इस्लामी पीर किंवा फकीर यांचे थडगे) बांधल्या होत्या.